Marathi Social Media
2K views • 3 days ago
ज्या पायांना लहानपणापासून ऊन,वारा,पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत .. !!
आयुष्याने दिलेल्या सुखदुःखाची बेरीज कधी ही समान नसते,कणभर सुख हे मणभर दुःखापेक्षा कायम सरस ठरते,चांगल्या वागणुकीचे आर्थि- क मूल्य नसले तरी,चांगल्या वागणुकीत कोट्या- वधींची मने जिंकण्याची शक्ती असते .. !!
#☺️सकारात्मक विचार #😇माझे अनमोल विचार✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #☺चांगले विचार
52 shares