Marathi Social Media
1K views • 1 hours ago
#😘Good Night शायरी🌛 काळ बदलला की माणसं बदलली? 🤔
जुनी लोकं भावनिक होती, म्हणून नाती टिकायची...
नंतर लोकं प्रॅक्टिकल झाली, नात्यांचा वापर करायला शिकली...
आणि आता?
आता तर लोकं एवढी प्रोफेशनल झालीत की, समोरच्याचा फायदा-तोटा बघूनच नाती जोडली जातात.
खरंय ना? कधी विचार केलाय, आपण नातं जपतोय की फक्त गरज?
#✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️सकारात्मक विचार #👌प्रेरणादायी स्टेट्स
18 likes
34 shares