कृपासिंधु
913 views 5 days ago
*आत्मशांती* तुमचे मन शांत असेल तरच स्वामींची कृपा अनुभवता येते... आत्मशांती म्हणजे बाहेरचा गोंधळ कमी होण्याची वाट पाहणे नाही, तर आपल्या मनातील वादळ शांत करण्याची कला आहे... ज्याचं मन स्वच्छ, विचार निर्मळ तोच खरा समाधानी... मनातल्या अस्वस्थतेची धूळ झटकली, की आतमध्ये एक दिवा उजळतो तो दिवा म्हणजे आत्मशांती... जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याची शक्ती आपल्या आत आहे, फक्त तिला जागं करायचं आहे... *श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l* #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर
22 shares

More like this