Marathi Social Media
13K views 2 hours ago
“लहानपणी ज्याच्याशी सर्वात जास्त भांडलो, तोच मोठेपणी मनाच्या सर्वात जवळ का राहतो?” बहिण-भावाचं नातं विचित्र पण सुंदर असतं. प्रेम असतं, पण ते नेहमी शब्दांत व्यक्त होत नाही. भांडणं होतात, अबोला येतो, पण संकटात मात्र एकमेकांची काळजी नकळत पुढे येते. काही नाती रोज बोलल्यामुळे नाही, तर मनात खोलवर रुजलेल्या आठवणींमुळे टिकतात. #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #☺️सकारात्मक विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
94 likes
126 shares

More like this