Marathi Social Media
528 views 6 hours ago
काही माणसं आयुष्यातून दूर जातात, पण त्यांच्या आठवणी मनातून कधीच जात नाहीत… 🥺❤️ काही क्षण पुन्हा जगता येत नाहीत, काही माणसं पुन्हा भेटता येत नाहीत… पण त्यांच्या आठवणी मात्र आयुष्यभर मनात जपून ठेवता येतात. 🌿✨ वेळ निघून जातो, पण आठवणी नेहमीच सोबत राहतात… ❤️ 📌 ShareChat | Marathi Social Media – उपयुक्त माहितीसाठी फॉलो करा #😇माझे अनमोल विचार✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #☺️सकारात्मक विचार #☺चांगले विचार
17 likes
3 shares

More like this