Marathi Social Media
2K views • 4 days ago
#⛈️राज्यात अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी⚠️ #हवामानअपडेट : एका नव्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रात तीव्र उष्णता आणि दुष्काळाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर 'पावसाळ्यातही' उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अरबी समुद्राचे तापमान वाढल्यामुळे १९९० नंतर हा धोका अधिक वाढला असून नाशिक, ठाणे आणि रायगड यांसारख्या पश्चिम व किनारपट्टीच्या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
13 likes
15 shares