Marathi Social Media
945 views 4 hours ago
कोणी आपलं वाईट केलं म्हणून आपणही वाईट वागायचं का? कोणी आपले वाईट केले तर ते त्याचे कर्म आहे, पण आपण कोणाचे वाईट करू नये, हा आपला धर्म आहे. आयुष्य खूप छोटं आहे सूड घेण्यासाठी... ज्याने वाईट केलं त्याचा हिशोब नियती करेल, तुम्ही फक्त तुमचं मन चांगलं ठेवा. कारण शेवटी कर्म परत येतंच, मग ते चांगलं असो वा वाईट. #🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️सकारात्मक विचार #✍️सुविचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
23 shares

More like this