Suersh Remulkar
887 views • 3 months ago
*कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही... जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची... तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलंच असं नाही... जबाबदारी असते ते टिकवून ठेवण्याची...!*
*शुभ सकाळ* #सुंदर विचारधारा
9 likes
8 shares