Marathi Social Media
406 views 4 days ago
पावसाचा जोर ओसरलेला आहे परंतु तरीदेखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग निर्माण होतील आणि थोड्या वेळासाठी का होत नाही पण जोरदार पाऊस त्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त देखील विदर्भाच्या बऱ्याचश्या भागामध्ये अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजी नगर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील खान्देश नाशिक या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस देणारे ढग निर्माण होतील #⛈️सावधान! राज्यात अतिवृष्टी कायम 😱 #😱मुंबईत 80 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार⛈️ #⛈️मुंबईसह 5 जिल्ह्यांत शाळा-कॉलेजला सुट्टी➡️ #😱इंद्रायणीला पूर, वारकऱ्यांना तातडीचा इशारा⛈️ #⛈️पावसाच्या रेड अलर्टमुळे शाळांना आज सुट्टी🎒
15 likes
11 shares

More like this