mahesh m. shirkar
576 views • 9 hours ago
*शिवविचार प्रतिष्ठान*
*२ ऑगस्ट इ.स.१६४८*
छत्रपती शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले.
*२ ऑगस्ट इ.स.१६७७*
#दक्षिण_दिग्विजय_मोहीम
दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला.
*२ ऑगस्ट सन १७६०* रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.
*२ ऑगस्ट इ.स.१६८०*
पोर्तुगीज व मराठे यांच्यात शांतता राखण्याची बोलणी चालू असताना डिचोली येथील सुभेदार पोर्तुगीझांशी पूर्वीच्याच धोरणानुसार वागत होता. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
9 shares