:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५२८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा आम्ही कशासाठी संसार जाळला याविषयी कोणी विचारच करत नाही. देवा आम्हा भक्तांना तुम्ही उदास तरी कसे करतात हे समजत नाही बहुतेक तुम्ही आमचा भक्ती प्रेम रस भंग करायचा म्हणून आम्हाला उदास करत आहात हो की नाही? आम्ही तुम्हाला आमचा सर्व देह समर्पण केला तरीदेखील तुम्ही आमचा विटाळ धरता या गोष्टीची तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुकाराम महाराज म्हणतात आहो आम्ही सर्व इच्छा त्यागून सर्वत्र उदास फिरतो ते कोणासाठी? :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२९/०७/२०२६ वार-बुधवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
11 shares

More like this