:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२४९८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- माझ्या मनाला हरी नामाच्या छंदात नाचावेसे वाटते कारण छंद हा सत्व, रज, तम या तीन गुणा पैकी कोणत्याही एका गुणाच्या अधीन असतो. माझ्या शरीराच्या सर्व इंद्रियांचे सूत्र हरीच्या हातात आहेत आणि तोच त्यांच्या सत्तेने माझे शरीर इंद्रिय हलवित आहे. आहो माझे शरीर आणि इंद्रिय हे हरीच्या नाम रूपामुळेच रंगाला आली आहेत त्यामुळे ते हरी कडे चाल घेणे हे स्वाभाविकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाने आमच्यातील द्वैत भावच नाहीसा केला आहे व त्याच्याशी माझा एक स्वरूप करून त्याने मला कवटाळले आहे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२९/०६/२०२६ वार-सोमवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝
10 likes
5 shares

More like this