Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
805 views • 11 days ago
*"काँग्रेसला व हिंदुंना माझे सांगणे आहे की, दंगाधोपा करून आम्हाला निवडणुका जिंकायच्या नाहीत. सामना करायचाच म्हटले तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत ! (टाळ्या) आम्हाला सामर्थ्य नसले तरी स्वाभिमान आहे. ज्यांनी आमच्यावर हात टाकला त्यांना आम्ही शरण आणूच."*
*-डॉ बाबासाहेब आंबेडकर, १७ फेब्रुवारी १९४६, परळ मुंबई येथे भाषणात, जनता पत्र : ०९* *फेब्रुवारी आणि ०२ मार्च १९४६ छापून आले, डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणे खंड १८ भाग ३ पृ. २५*
*#viral #reach #growth* *#facebookpost*
*#Ambedkarite"* #✍️सुविचार #🙂Positive Thought #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
15 likes
13 shares