*शिवविचार प्रतिष्ठान* *🚩२६ जुलै १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "जिंजीचा किल्ला" जिंकला.* *🚩२६ जुलै इ.स.१६८० कारवारला "बजाजी पंडीत" हा मराठ्यांच्या वतीने इंग्रजांकडून तहात ठरल्याप्रमाणे आगाऊ "होन" वसूल करायचा. पण इंग्रजांनी ते आता नाकारल्यावर "बजाजी पंडीत" यांनी हि गोष्ट "छत्रपती संभाजी महाराज" यांच्या कानावर घातली.* *🚩२६ जुलै इ.स.१९९९ भारत आणि पाकीस्तान यांच्यात झालेल्या "कारगिल" युद्धामध्ये भारताने पाकीस्तानवर विजय प्राप्त केला व "कारगिल" ताब्यात घेतले*. *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
22 likes
12 shares

More like this