▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩२० जून इ.स.१६६०*
*मराठा मावळ्यांनी अथणी ची पेठलुटून मिळालेले धन स्वराज्यात दाखल केले.*
*🚩२० जून १६७६ नेताजी पालकर ह्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन आज त्यांचा उपनयन संस्कार केला व त्यांना पुन्हा पुर्णजन्म दिला.*
*🚩२० जून इ.स.१६८२ औरंगजेबपुत्र अकबराने शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजीविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*शिवविचार प्रतिष्ठान*
*🚩२० जून इ.स.१६८२ औरंगजेबपुत्र अकबराने छत्रपती शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे छत्रपती संभाजी महाराजांविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩१९ जुन इ.स.१६५९ वसईचा पोर्तुगीज कॅप्टन लिहितो, ‘ शिवाजी राजांकडे भिवंडी, कल्याण व पेठा येथे २० संग्विसेशचे आरमार दंड्याच्या सिद्दीशी युध्द करण्याकरीता म्हणून आहे...... दंड्याबरोबरच त्यांच्या ( शिवाजीराजांचा ) दुसरा काही गुप्त हेतू असू शकेल आणि तो साष्टी बेटाला अत्यंत घातक होईल.*
*🚩१९ जून इ.स.१६७७ छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारिवर हल्ला.*
*🚩१९ जून इ.स.१६७६ औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेताजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले. समर्थांनी लिहिले आहे की, "बंड पाषांड उडाले, शुद्ध अध्यात्म वाढले", हे अशा घटनेमधून उलगडते.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
प्रतिष्ठान*
*🚩१९ जून इ.स.१६७७ छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारिवर हल्ला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩*
*🚩१९ जून इ.स.१६७६ औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. छ. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेताजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले.* #🙏शिवदिनविशेष📜
*_" वाजी जरी घोड्याच्या टापा, की ऊठली धुरळ्याची छाया, छावणीत ऊठतो गोंधळ, संताजी आया संताजी आया..!! "_*
_*१८ जून* म्हणजेच *संताजीरावांचा पुण्यतिथी दिन...!*_
*_आपल्या अतुलनीय पराक्रमाने मृत्यूनंतरही औरंगजेब आणि स्वराज्याच्या शत्रूंच्या उरात धडकी भरवणाऱ्या सरसेनापती “संताजी घोरपडेंना” पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा 🚩*
#🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩१८ जून इ.स.१६७० महाराजांनी रामनगर जिंकले. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर हल्ला केला होता. त्यावेळी रामनगरचे कोळी राजे यांनी महाराजांची वाट आडवली होती.त्यावेळी राजांनी यशस्वी माघार घेतली होती.त्याचा बदला म्हणून महाराजांनी रामनगरवर प्रचंड लढाई सुरू केली. व रामनगर जिंकून घेतले. मनोहरदास गौड राजा महाराजांना शरण आला.*
*🚩१८ जून इ.स.१६६५ ९ वर्षाचे "शंभूराजे" मुघल छावणीमध्ये 'मन्सबदारी' स्विकारण्यास हजर झाले.*
*पुरंदरच्या तहानुसार "शिवाजीराजांना" बाळ शंभू साठी मन्सबदारी स्विकारण्यास भाग पडले.*
*🚩१८ जून इ.स.१६८० छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर "किल्ले पन्हाळ्यावर" राज्याची घडी व्यवस्थित बसवुन, सैन्याची जमवाजमव करुन "सह्याद्रीचा छावा" शंभूराजा यांचे "राजधानी रायगडावर" आगमन.*
*🚩१८ जून इ.स.१६९७ संताजी घोरपडे (मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७) हे मराठा* *साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती.मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*शिवविचार प्रतिष्ठान*
*🚩१८ जून इ.स.१६९७ सरसेनापती संताजी घोरपडे स्मृतिदिन🚩 संताजीराव हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. छत्रपती शिवराय व संताजी घोरपडे कर्नाटक मोहीम【इ,स.१६७७】संताजी घोरपडे हे छत्रपती शिवराया*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩१७ जून इ.स.१६७४ मराठयांच्या साम्राज्यातला व इतिहासातला अत्यंत दुःखद दिवस ।।या दिवशी मराठी रयत पोरकी झाली छत्रपति शिवरायांच्या छत्रपति संभाजी राज्यांच्या डोईवरच मातृत्वाच छत्र हरपल रयत पोरकी झाली दुःख पदरी पडल म्हणजे राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मरन पावल्या।।अखंड त्रीत्वाचा आदर व प्रेरणा असलेल्या स्वराज्य प्रेरिता असलेल्या ज्यांनी दोन छत्रपति घडवून रयतेला छत्र अर्पण केल वेळ प्रसंगी स्वराज्यासाठी हाति तलवार सुद्धा पेलली ।।।जगाच्या पाठीवर सर्वात पहिल्यांदा कर्मकांड लाथाडुन पुरोगामीत्वाची बीज ज्या माउलीने या मातीत पेरलि त्या त्या माउलीच नाव होत मॉसाहेब जिजाऊ।। अशा राष्ट्रमाता राजमाता मॉसाहेब जिजाऊ त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व त्रीवार मानाचा मुजरा !!* #राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी
*शिवविचार प्रतिष्ठान*
*🚩१६ जून इ.स.१६५९ विजापुरच्या आदिलशाहने छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते.*
*🚩१६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवरायांच्या विरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले.*
*🚩१६ जून इ.स.१६७० माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दीबेग छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा घालून पुन्हा माहुली-भंडारदुर्ग आणि पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩१६ जून इ.स.१६५९ विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले.*
*🚩१६ जून इ.स.१६७० माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दीबेग.शिवाजी महाराजांनी छापा घालून पुन्हा माहुली-भंडारदुर्ग आणि पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜













