Dilip Sawant
571 views 8 days ago
प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनाच देवावर हक्क सांगता येतो, आळशी लोकांना नाही! गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो, त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. आपण ९% वेळा प्रयत्नातच कमी पडतो, आणि १००% दोष नशिबाला देतो. देव सुद्धा त्याच्याच मदतीला धावतो, जो शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहून लढतो. फक्त हात जोडून बसल्याने चमत्कार होत नाही, घाम गाळून, मनापासून प्रयत्न करून जेव्हा तुम्ही थकता, तेव्हाच तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. म्हणून कर्म करत राहा, फळाची काळजी तो बाप्पा घेईल!🙏 जय श्री रामभक्त हनुमान आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏जय श्री शनिदेव 🙏 #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #हनुमान
14 likes
8 shares

More like this