mahesh m. shirkar
865 views • 15 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान*
*१ जुलै इ.स.१६६३*
छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील "वेंगुर्ला" हे बंदर ताब्यात घेतले
*१ जुलै इ.स.१६९३*
छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर मुघलांकडे गेलेला सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील झाला.
*नावजी बलकवडे* आणि *विठोजी कारके* या मराठा सरदारांची कामगिरी. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
13 likes
20 shares