:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५३६ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- पांडुरंगाच्या प्रथम भेटीला त्याला आलिंगन द्यावे नंतर त्याचे चरण वंदावे. असा माझा भोळा बाप पांडुरंग आहे त्यांनी भक्तांना एकदा जरी कवळले तरी त्यांचा त्रिविध तापाचा नाश होतो. पांडुरंगाला जरी काही सांगीतले नाही तरी तो न सांगता भक्तांचे सर्व शीण भार जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग इतका कृपावंत आहे की त्याला काहीही न मागता आपल्याला खाऊ खाण्यास देतो. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०६/०८/२०२६ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝
25 likes
12 shares

More like this