mahesh m. shirkar
1K views • 6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१० जुलै इ.स.१६५४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी निळोपंत पिंगळे काकांना पत्र पाठवले.
*१० जुलै इ.स.१६८७*
चिक्कदेवरायने हरजीराजे महाडिक यास कासीमखाना विरुध्द आपल्या मदतीस बोलावून खानास पळवून लावले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
15 likes
18 shares