गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1K views • 1 months ago
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२५१२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
अनेक भांडखोर लोक आहे की, जे सुरुवातीला परमार्थाचे खूप उत्तम सोंग दाखवितात परंतु ते परमार्थ पूर्ण करीत नाहीत. त्यांच्या जगण्याला आग लागो त्यांचे जगणे म्हणजे फटंगर लाजिरवाणे आहे. जे सोंग आपण घेतले ते सोंग यथा सांग पूर्ण व चांगले संपादन करावे. तुकाराम महाराज म्हणतात जो परमार्थामध्ये खरे धैर्य टिकून राहतो त्याची उपेक्षा देव खऱ्या अर्थाने कधीही करत नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१३/०७/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝
18 likes
17 shares