Sachin
1K views 2 months ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२२, एप्रिल इ. स. १६६७,* आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती श्री शिवरायांनी औरंगजेबास पत्र पाठवले. या पत्राद्वारे शिवरायांनी पुढची रणनिती आखण्यासाठी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले *२२, एप्रिल इ. स. १६६८* "गुंजन मावळ" स्वराज्यात दाखल. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
16 likes
17 shares

More like this