:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५११ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- मी जर विषयांचा त्याग केला तर कालांतराने ते वैषयीक सुख पुन्हा माझ्या अंतःकरणात येईल त्यावेळी हे दातारा मी काय करू? त्यापेक्षा हे दातारा आता माझे सगळे इंद्रिय काया-वाचा-मन याचे गाठोडे तुझ्या पायाजवळ असू द्यावे. काय घ्यावे, काय नाही घ्यावे, विधिनिषेध कशाला म्हणतात हे जर समजून नाही घेतले तर माझा भक्ती भाव वायाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा आता मला लौकिकाची हाव राहिली नाही कुणी मला मान सन्मान द्यावा याची हाव राहिली नाही याविषयी माझी इच्छा राहिली नाही त्यामुळे तु मला आता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लपून टाक. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१२/०७/२०२६ वार-रविवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
9 likes
11 shares

More like this