कधी कधी हसायला येते स्वतंत्र लढ्यात सगळ्यात जास्त शहीद महाराष्ट्र मधून झाले,मुघलना विरोध महाराष्ट्रने केला,आजही देशाच्या सीमेवर सगळ्यात जास्त योगदान महाराष्ट्र देतो आणि आज त्याच महाराष्ट्र ला असं राज्य देशप्रेम शिकवते ज्यांची लाखो करोडो रूपयाचे घोटाळे करून देशालाच लुटले आहे
खाली काही नावं आहेत ती वाचा आणि समजून घ्या कोण देशालाच लुटत आहे
जिग्नेश शहा — NSEL पेमेंट क्रायसिस प्रकरण.
हर्षद मेहता — 1992 शेअर बाजार घोटाळा.
केतन पारेख — शेअर किंमत फेरफार प्रकरण.
निरव मोदी — PNB फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक.
मेहुल चोक्सी — गितांजली ग्रुप आणि PNB प्रकरण.
जतीन मेहता — विंसम डायमंड्स डिफॉल्ट प्रकरण.
विक्रम कोठारी — रोटोमॅक कर्ज फसवणूक प्रकरण.
राजेश मेहता — महसूल फुगवून दाखवल्याचे आरोप;
तुम्हला वाचून आश्चर्य वाटेल देशाला लुटण्यात एक ही मराठी माणूस नाही आपले dsk बिल्डर सापडला तर आपल्यच मराठी लोकांनी त्यांना साथ दिली नाही पण एवढी जण त्यांच्या राज्यातील सापडले तरी एक पण त्यांच्या समाजातील त्यांचा विरोध करताना दिसणार नाही सामान्य सोडा पंतप्रधान पण नाही.
विचार सामान्यांचे #राजकारण #सध्याचं राजकारण


