mahesh m. shirkar
1K views • 2 months ago
*#शिवविचार प्रतिष्ठान*
*१५ मे इ.स.१६६५*
किल्ले पुरंदर च्या वेढ्यात असताना पुरंदरवर रसद घेऊन आलेले किल्ले पुरंदर चे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे आणि मुघल सरदार दिलेरखान यांच्यात मोठी लढाई.
यात मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.
*१५ मे इ.स.१६७६*
छत्रपती शिवाजी महाराजांनी रामनगर स्वराज्यात दाखल केले.
*१५ मे इ.स.१६७७*
छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना.
*१५ मे इ.स.१७२९*
मराठेशाहीतील पराक्रमी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे निधन. #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
29 likes
16 shares