mahesh m. shirkar
911 views 7 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *५ ऑगस्ट इ.स.१६५२* हिरडस मावळ मधील खोपडे देशमुख घराणे यांच्यात नेहमीच भाऊ बंदकीचा वाद व्हायचा अखेर शिवरायांच्या मध्यस्थीने पूर्णपणे हा वाद मिटवला गेला. *५ ऑगस्ट इ.स.१६७७* छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. या कारवाईमुळे व्यंकोजी राजे महाराजांवर रागावुन निघून गेले. शिवरायांनी दक्षिणेतील एलवनसूर किल्ला जिंकला. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
18 likes
16 shares

More like this