ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचारधारा #किरण झेंडे फाउंडेशन #किरण झेंडे विचार #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे सोशल फाउंडेशन गुरसाळे
किरण झेंडे विचारधारा - कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्याा व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा , आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच वाच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे... बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण.. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं.. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! निवड आपली आहे.. काहीच आडत नाही हे जरी క్రెంTశ कुणा वाचून  कुणाचे काहीच आडत नाही़ हे जरी खरे असले आचळन तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीदेगो लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन... मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि... राजहंस मरत सुद्घा गातो... दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... कुणीही झोपत नाही. आणि सुखाच्या आनंदात यालाच जीवन म्हणतात. नाही किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते , मग जँगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्याा व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा , आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच वाच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे... बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण.. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं.. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! निवड आपली आहे.. काहीच आडत नाही हे जरी క్రెంTశ कुणा वाचून  कुणाचे काहीच आडत नाही़ हे जरी खरे असले आचळन तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीदेगो लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन... मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि... राजहंस मरत सुद्घा गातो... दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... कुणीही झोपत नाही. आणि सुखाच्या आनंदात यालाच जीवन म्हणतात. नाही किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते , मग जँगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा - ShareChat