PIB in Maharashtra
552 views • 1 months ago
हे कसे शक्य झाले?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 1.25 लाख कोटी रुपयांच्या कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
जनऔषधी योजनेअंतर्गत स्वस्त औषधांमुळे नागरिकांच्या सुमारे 40,000 कोटी रुपयांची बचत
आरोग्य विमा योजना आणि जीवनरक्षक औषधांवर शून्य वस्तू आणि सेवा कर
आरोग्यसेवेतील सर्वात मोठ्या परिवर्तनांपैकी एकाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
भारतात 2014 मध्ये आरोग्यावर स्वतःच्या खिशातून होणारा खर्च 62.6% होता जो आज 39.4% पर्यंत घसरल्याने कुटुंबांवरील आर्थिक भार कमी झाला आहे आणि आरोग्यसेवा अधिक परवडणारी झाली आहे. ##12YearsOfSwasthBharat
13 likes
12 shares