:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५२३ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- मनुष्याने भव सिंधू तरुन जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करत राहावा, की हा देह नाशिवंत आहे तो कधी ना कधी जाणार आहे काळ आयुष्याला खात आहे त्यामुळे सावधान असावे. संतांची संगती करण्यास आवड धरून परमार्थ करण्याविषयी तातडी करावी. तुकाराम महाराज म्हणतात इह लोकातील व्यवहाराच्या धुराने डोळे भरून राहू नये तर परमार्थ साधावा. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२४/०७/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖
9 likes
14 shares

More like this