Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
BHAGWAT GOVINDRAO JADHAV
773 views • 2 months ago
#जय सदगरू माऊली
जय सदगरू माऊली
10 likes
6 shares

More like this

  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    6:18  Yt 4९ ll 83%| 0 05 दत्तप्रभात गुरू आपल्या भक्ताला दुःख देण्यासाठी नाही, तर त्याला अधिक सामर्थ्यवान, संयमी आणि श्रद्धावान बनवण्यासाठी संकटातून चालवत परीक्षेच्या काळात जर आपण गुरूंचा असतात. त्या हात सोडला नाही, तर प्रत्येक अश्रू आशीर्वादात बदलतो आणि प्रत्येक अडथळा नव्या मार्गाचे दार उघडतो. म्हणून संकट आले की हे का घडले? असे विचारण्यापेक्षा या प्रसंगातून गुरू मला काय शिकवत आहेत? हा विचार मनात आणा. तेव्हा जाणवेल की प्रत्येक परीक्षा ही गुरुकृपेचीच एक अदृश्य पायरी आहे, जी आपल्याला परमशांती आणि आत्मविश्वासाकडे घेऊन जात असते. 6:18  Yt 4९ ll 83%| 0 05 दत्तप्रभात गुरू आपल्या भक्ताला दुःख देण्यासाठी नाही, तर त्याला अधिक सामर्थ्यवान, संयमी आणि श्रद्धावान बनवण्यासाठी संकटातून चालवत परीक्षेच्या काळात जर आपण गुरूंचा असतात. त्या हात सोडला नाही, तर प्रत्येक अश्रू आशीर्वादात बदलतो आणि प्रत्येक अडथळा नव्या मार्गाचे दार उघडतो. म्हणून संकट आले की हे का घडले? असे विचारण्यापेक्षा या प्रसंगातून गुरू मला काय शिकवत आहेत? हा विचार मनात आणा. तेव्हा जाणवेल की प्रत्येक परीक्षा ही गुरुकृपेचीच एक अदृश्य पायरी आहे, जी आपल्याला परमशांती आणि आत्मविश्वासाकडे घेऊन जात असते.
    74
    45
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    9:36 V2 46  ll 85% ज्या ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपण एकटे पडलो आहोत, आयुष्याच्या वादळाने चारही बाजूंनी आपलं नाही आणि आता पुढचा Rলে 3IE ' कुणीच मार्ग दिसत नाही त्याच क्षणी घाबरू नका. क्षणभर डोळे मिटा, मन शांत करा आणि श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणात स्वतःला लीन करून टाका. त्या शांततेत तुम्हाला एक विलक्षण अनुभूती येईल. जणू संकटाचे दाट धुके हळूहळू विरत आहे आणि त्या धुक्याच्या पलीकडे कृपेचा दिव्य प्रकाश उगवत आहे. तो प्रकाश म्हणजे श्री दत्तगुरूंची करुणामयी उपस्थिती. ते कदाचित डोळ्यांना दिसणार नाहीत, ai c त पण त्यांच्या कृपेचा स्पर्श मनाला नक्की जाणवेल. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात , तेव्हा तेच अदृश्य शक्ती बनून आपल्या पाठीशी उभे राहतात, धीर देतात, मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर पडण्याचे बळ देतात. म्हणून संकटाला घाबरण्यापेक्षा गुरूंच्या स्मरणाला धरून राहा. कारण ज्याच्या हृदयात दत्तनामाचा अखंड जप सुरू असतो , जीवनात अंधार कितीही दाटला तरी त्याच्य दीप कधीही विझत नाही. गुरुकृपेचा i নুণ 9:36 V2 46  ll 85% ज्या ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपण एकटे पडलो आहोत, आयुष्याच्या वादळाने चारही बाजूंनी आपलं नाही आणि आता पुढचा Rলে 3IE ' कुणीच मार्ग दिसत नाही त्याच क्षणी घाबरू नका. क्षणभर डोळे मिटा, मन शांत करा आणि श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणात स्वतःला लीन करून टाका. त्या शांततेत तुम्हाला एक विलक्षण अनुभूती येईल. जणू संकटाचे दाट धुके हळूहळू विरत आहे आणि त्या धुक्याच्या पलीकडे कृपेचा दिव्य प्रकाश उगवत आहे. तो प्रकाश म्हणजे श्री दत्तगुरूंची करुणामयी उपस्थिती. ते कदाचित डोळ्यांना दिसणार नाहीत, ai c त पण त्यांच्या कृपेचा स्पर्श मनाला नक्की जाणवेल. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात , तेव्हा तेच अदृश्य शक्ती बनून आपल्या पाठीशी उभे राहतात, धीर देतात, मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर पडण्याचे बळ देतात. म्हणून संकटाला घाबरण्यापेक्षा गुरूंच्या स्मरणाला धरून राहा. कारण ज्याच्या हृदयात दत्तनामाचा अखंड जप सुरू असतो , जीवनात अंधार कितीही दाटला तरी त्याच्य दीप कधीही विझत नाही. गुरुकृपेचा i নুণ
    43
    23
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    9:09 46 Lot 100%| वतरप दत्तप्रभात जीवनात कितीही अंधार दाटला, संकटांनी कितीही घेरले, तरी "श्री गुरुदेव दत्त" हे ओठांवर आले की मनाला नवी उभारी नाव  दत्तगुरूंची कृपा ही मिळते. कारण आईच्या मायेपेक्षाही कोमल आणि a आकाशापेक्षाही विशाल आहे. ते भक्ताच्या हृदयातील न उच्चारलेली प्रार्थनाही ऐकतात आणि योग्य वेळी त्याचे ओझे कृपेने हलके करतात. स्वतःच्या 9:09 46 Lot 100%| वतरप दत्तप्रभात जीवनात कितीही अंधार दाटला, संकटांनी कितीही घेरले, तरी "श्री गुरुदेव दत्त" हे ओठांवर आले की मनाला नवी उभारी नाव  दत्तगुरूंची कृपा ही मिळते. कारण आईच्या मायेपेक्षाही कोमल आणि a आकाशापेक्षाही विशाल आहे. ते भक्ताच्या हृदयातील न उच्चारलेली प्रार्थनाही ऐकतात आणि योग्य वेळी त्याचे ओझे कृपेने हलके करतात. स्वतःच्या
    20
    42
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    10:44 @X ಅ Vo2 46 ll 8296| GI दत्तप्रभात जसे स्वच्छ आरशात चेहरा स्पष्ट दिसतो, तसेच निर्मळ मनात दत्तमहाराजांचे चैतन्य सहज प्रतिबिंबित होते़. मत्सर, द्वेष आणि अहंकाराची धूळ मनावर साचली की भक्तीचा प्रकाश मंदावतो. म्हणून बाह्य शृंगारापेक्षा अंतःकरणाची शुद्धी अधिक महत्त्वाची आहे. ज्या मनात प्रेम आणि क्षमेचा वास असतो, तिथे दत्तकृपा आपोआप उतरते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा I१ Bin 10:44 @X ಅ Vo2 46 ll 8296| GI दत्तप्रभात जसे स्वच्छ आरशात चेहरा स्पष्ट दिसतो, तसेच निर्मळ मनात दत्तमहाराजांचे चैतन्य सहज प्रतिबिंबित होते़. मत्सर, द्वेष आणि अहंकाराची धूळ मनावर साचली की भक्तीचा प्रकाश मंदावतो. म्हणून बाह्य शृंगारापेक्षा अंतःकरणाची शुद्धी अधिक महत्त्वाची आहे. ज्या मनात प्रेम आणि क्षमेचा वास असतो, तिथे दत्तकृपा आपोआप उतरते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा I१ Bin
    48
    48
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    8:09 Vo2 46 థll 9796|   ٢ मातृपितृस्वरूप दत्तप्रभूंचे अखंड स्मरण करतो, 31Tum मुलगा कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, तरी त्याच्या अंतःकरणात आईचे स्थान अढळच असते. तिच्या मायेची ऊब, तिच्या संस्कारांची छाया आणि तिच्या प्रेमाची ओढ तो कधीही विसरू शकत नाही. हेच नाते भक्त आणि दत्तमहाराज यांच्यामध्येही अनुभवास येते. भक्त ज्या प्रेमाने , श्रद्धेने आणि मातृपितृस्वरूप दत्तप्रभूंचे अखंड स्मरण करतो, आर्ततेने आपल्या त्याच प्रेमभावाने दत्तमहाराजही आपल्या जननी अनसूया मातेचे स्मरण करीत असतात. हीच अनसूया मातेच्या महान तपश्चर्येची , पावित्र्याची आणि मातृत्वाच्या अलौकिक सामर्थ्याची साक्ष आहे  अवलंबून जसे विशाल वटवृक्षाचे वैभव त्याच्या अदृश्य मुळांवर असते, तसेच दत्तावताराचे दिव्य तेज अनसूया मातेच्या निष्कलंक चरित्रातून आणि पतिव्रतधर्मातून प्रकट झाले आहे़. म्हणूनच जेव्हा दत्तमहाराजांचे स्मरण करतो, तेव्हा त्या स्मरणामागे दत्तभक्त  सुगंधही दडलेला असतो. अनसूया मातेच्या पावन मातृत्वाचा माता अनसूया म्हणजे त्याग, करुणा, पावित्र्य आणि वात्सल्य यांचे मूर्त स्वरूप; आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणाने भक्ताचे  अंतःकरण नम्रतेने, कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने भरून जाते. II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Il श्री दत्तरूप Il  8:09 Vo2 46 థll 9796|   ٢ मातृपितृस्वरूप दत्तप्रभूंचे अखंड स्मरण करतो, 31Tum मुलगा कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, तरी त्याच्या अंतःकरणात आईचे स्थान अढळच असते. तिच्या मायेची ऊब, तिच्या संस्कारांची छाया आणि तिच्या प्रेमाची ओढ तो कधीही विसरू शकत नाही. हेच नाते भक्त आणि दत्तमहाराज यांच्यामध्येही अनुभवास येते. भक्त ज्या प्रेमाने , श्रद्धेने आणि मातृपितृस्वरूप दत्तप्रभूंचे अखंड स्मरण करतो, आर्ततेने आपल्या त्याच प्रेमभावाने दत्तमहाराजही आपल्या जननी अनसूया मातेचे स्मरण करीत असतात. हीच अनसूया मातेच्या महान तपश्चर्येची , पावित्र्याची आणि मातृत्वाच्या अलौकिक सामर्थ्याची साक्ष आहे  अवलंबून जसे विशाल वटवृक्षाचे वैभव त्याच्या अदृश्य मुळांवर असते, तसेच दत्तावताराचे दिव्य तेज अनसूया मातेच्या निष्कलंक चरित्रातून आणि पतिव्रतधर्मातून प्रकट झाले आहे़. म्हणूनच जेव्हा दत्तमहाराजांचे स्मरण करतो, तेव्हा त्या स्मरणामागे दत्तभक्त  सुगंधही दडलेला असतो. अनसूया मातेच्या पावन मातृत्वाचा माता अनसूया म्हणजे त्याग, करुणा, पावित्र्य आणि वात्सल्य यांचे मूर्त स्वरूप; आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणाने भक्ताचे  अंतःकरण नम्रतेने, कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने भरून जाते. II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Il श्री दत्तरूप Il
    11
    22
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    7.43 000 46 Lot 100%| ३० श्रीराम। त्याचा शोध बाहेर घेणे योग्य नव्हे, असे महाराज सांगताहेत. या नामन्ध्यान साधनेत काहीच कष्ट नाहीतः तसेच मार्गावर नाहीत. तसेच अडचणी , अडथळेही नाहीत. दुःखही  तेव्हा हा सुखाचा राजमार्ग आहे॰ त्यात इंद्रियांचे सुख नसल्यामुळे शाश्वताचा विचार  आहे॰ तो आपण सुखरूप म्हणजे धडधाकट असतानाच करायचा आहे. সীযাস || 7.43 000 46 Lot 100%| ३० श्रीराम। त्याचा शोध बाहेर घेणे योग्य नव्हे, असे महाराज सांगताहेत. या नामन्ध्यान साधनेत काहीच कष्ट नाहीतः तसेच मार्गावर नाहीत. तसेच अडचणी , अडथळेही नाहीत. दुःखही  तेव्हा हा सुखाचा राजमार्ग आहे॰ त्यात इंद्रियांचे सुख नसल्यामुळे शाश्वताचा विचार  आहे॰ तो आपण सुखरूप म्हणजे धडधाकट असतानाच करायचा आहे. সীযাস ||
    14
    14
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    7:42 ` 46 Lot 100%| ३० श्रीराम | १८८. सुख नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरे । न सगती लायास जावे वनांतरा | सुखे येतो धरा नारायण II -तुकाराम महाराज व्याख्या करणे फार कठोण आहे दुसऱ्याचे दुःख बघून सात्त्विक माणसाचे  TTా हृदय पिळवटले जाते, तर तामसी माणूस त्यातच सुख मानतो॰ खरे तर कुठल्याही  प्रकारची विषण्णता नसताना किंवा वैरभाव नसताना दुःखात ( दुसऱ्याच्या ) कुठलाही  सुख मानणे याला उत्तर नाही॰ ते विकारात्मकच क्षणभंगुर तर आहेच आहे आहे त्यामुळे सर्वसामान्यपणे मनाच्या अंगाने ( म्हणजे बाजूने ) मिळणाऱ्या पडसादांना किंवा परिस्थितीजन्य प्रतिसादाला सुख म्हणावे तर ` सुख पाहाता जवा पडे दुःख पर्वताएवढे  या वचनानुसार खऱ्या सुखाचा अर्थही समजणार नाही॰ इंद्रियजन्य आवडीच्या भोगात  रमण्याला सुख मानले, तर भोगांचे सेवन झाल्यावर आणि तृप्ती आल्यावर तेच भोग  जेव्हा समोर उभे असतात, तेव्हा त्यांचा तिटकाराच येतो. तसेच भोगांच्या अतिसेवनामुळे वगैरे ) ते माहीत पोटाचे चिकार  जे उलटे परिणाम होतातः WadTaా आलसर , जडत्व भोगांपासून सुख मिळते, त्याचे दुःखात परिवर्तन  झाल्यावर (किंवा त्याआधी ) ज्या झाल्याशिवाय राहत नाही॰ थोडक्यात शोधायला गेलो तर सुख नावाची गोष्ट शोधून सापडत नाही. प्रसंगी माणूस सर्व प्रिय गोष्टींचा त्याग करेल. आपली जीवनयात्राही संपेल  सुखांबद्दल वारेमाप  पण हे सुख त्याला कसे मिळवावे, हे शेवटपर्यंत कळत नाहीः   चर्चा होऊ शकते सुखाचा आसरा घेऊन नारायण आपल्या घरी येतो, असे त्याच तुकाराम महाराज वरील ओव्यांत सांगत आहेतः त्याआधी त्य़ा पांडुरंगाचे नाम घ्याः त्याचे कीर्तन प्रकट होऊ द्या, म्हणजे त्याच्याबद्दल ( दिव्यता, भक्ती, गुणसंपदा " मुखाद्वारे  प्रेमरस ओसंडू द्या॰ तेव्हा त्याला प्राप्त करण्यासाठी रानावनात जायची  मुखाने  यावदल ) अजिबात आवश्यकता नाही॰ तो नारायण  घरात येतो॰ घर म्हणजे वास्तू नसून सुखाने  आपला देहच होय आणि नारायण तरी बाहेरून न येता आतच असतो कुठूनही  त्याली फक्त Tap करायचे आहे, अनुभवायचे आहे॰ त्याच्या लीलेकडे साक्षित्वाने पाहायचे आहे॰` देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ' अशी वस्तुस्थिती असताना आपण मात्र 7:42 ` 46 Lot 100%| ३० श्रीराम | १८८. सुख नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरे । न सगती लायास जावे वनांतरा | सुखे येतो धरा नारायण II -तुकाराम महाराज व्याख्या करणे फार कठोण आहे दुसऱ्याचे दुःख बघून सात्त्विक माणसाचे  TTా हृदय पिळवटले जाते, तर तामसी माणूस त्यातच सुख मानतो॰ खरे तर कुठल्याही  प्रकारची विषण्णता नसताना किंवा वैरभाव नसताना दुःखात ( दुसऱ्याच्या ) कुठलाही  सुख मानणे याला उत्तर नाही॰ ते विकारात्मकच क्षणभंगुर तर आहेच आहे आहे त्यामुळे सर्वसामान्यपणे मनाच्या अंगाने ( म्हणजे बाजूने ) मिळणाऱ्या पडसादांना किंवा परिस्थितीजन्य प्रतिसादाला सुख म्हणावे तर ` सुख पाहाता जवा पडे दुःख पर्वताएवढे  या वचनानुसार खऱ्या सुखाचा अर्थही समजणार नाही॰ इंद्रियजन्य आवडीच्या भोगात  रमण्याला सुख मानले, तर भोगांचे सेवन झाल्यावर आणि तृप्ती आल्यावर तेच भोग  जेव्हा समोर उभे असतात, तेव्हा त्यांचा तिटकाराच येतो. तसेच भोगांच्या अतिसेवनामुळे वगैरे ) ते माहीत पोटाचे चिकार  जे उलटे परिणाम होतातः WadTaా आलसर , जडत्व भोगांपासून सुख मिळते, त्याचे दुःखात परिवर्तन  झाल्यावर (किंवा त्याआधी ) ज्या झाल्याशिवाय राहत नाही॰ थोडक्यात शोधायला गेलो तर सुख नावाची गोष्ट शोधून सापडत नाही. प्रसंगी माणूस सर्व प्रिय गोष्टींचा त्याग करेल. आपली जीवनयात्राही संपेल  सुखांबद्दल वारेमाप  पण हे सुख त्याला कसे मिळवावे, हे शेवटपर्यंत कळत नाहीः   चर्चा होऊ शकते सुखाचा आसरा घेऊन नारायण आपल्या घरी येतो, असे त्याच तुकाराम महाराज वरील ओव्यांत सांगत आहेतः त्याआधी त्य़ा पांडुरंगाचे नाम घ्याः त्याचे कीर्तन प्रकट होऊ द्या, म्हणजे त्याच्याबद्दल ( दिव्यता, भक्ती, गुणसंपदा " मुखाद्वारे  प्रेमरस ओसंडू द्या॰ तेव्हा त्याला प्राप्त करण्यासाठी रानावनात जायची  मुखाने  यावदल ) अजिबात आवश्यकता नाही॰ तो नारायण  घरात येतो॰ घर म्हणजे वास्तू नसून सुखाने  आपला देहच होय आणि नारायण तरी बाहेरून न येता आतच असतो कुठूनही  त्याली फक्त Tap करायचे आहे, अनुभवायचे आहे॰ त्याच्या लीलेकडे साक्षित्वाने पाहायचे आहे॰` देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ' अशी वस्तुस्थिती असताना आपण मात्र
    32
    17
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    9:50 Vn2 46 lll 87%6 IIಖIl Il ज्ञानेश्वरी |l अध्याय पहिला - अर्जूनविषादयोग या गीतार्थाची थोरी स्वयें शंभू विवरी ।जेथ भवानी प्रश्नु करी चमत्कारौनि |l ७० || ज्ञानेश्वर माउलींनी भगवद्गीतेचे आणि तिच्या अर्थाचे श्रेष्ठत्व किती अगाध आहे,हे सांगण्यासाठी या ओवीमध्ये एक सुंदर प्रसंग वर्णन केला आहे. भगवद्गीता हा केवळ एक संवाद नाही,तर ते साक्षात परब्रह्माचे रूप आहे. तिची थोरवी (महती)इतकी मोठी आहे की,ज्या शंकरांना आपण ' ज्ञानमूर्ती मानतो,ते स्वयें शंभू देखील या गीतेच्या अर्थाचे मनामध्ये वारंवार चिंतन आणि विवरम(अभ्यास)करत असतात. भगवान शिव एकाग्र चित्ताने कशाचे तरी ध्यान करत आहेत,हे पार्वती ( भवानी) अत्यंतविस्मित(चमत्कृत)होतात माता ध्यानात संपूर्ण जग लीन असते,ते स्वतः नक्की कशाचा विचार आहेत,या आश्चर्याने त्या शंकरांना प्रश्न करत विचारतात. साक्षात भगवान शंकरांनाही ज्या गीतेच्या अर्थाचे चिंतन करावेसे वाटते त्या गीतेचे महात्म्य किती श्रेष्ठ 3d3 असेल, याची प्रचिती माउली या करून देतात. 9:50 Vn2 46 lll 87%6 IIಖIl Il ज्ञानेश्वरी |l अध्याय पहिला - अर्जूनविषादयोग या गीतार्थाची थोरी स्वयें शंभू विवरी ।जेथ भवानी प्रश्नु करी चमत्कारौनि |l ७० || ज्ञानेश्वर माउलींनी भगवद्गीतेचे आणि तिच्या अर्थाचे श्रेष्ठत्व किती अगाध आहे,हे सांगण्यासाठी या ओवीमध्ये एक सुंदर प्रसंग वर्णन केला आहे. भगवद्गीता हा केवळ एक संवाद नाही,तर ते साक्षात परब्रह्माचे रूप आहे. तिची थोरवी (महती)इतकी मोठी आहे की,ज्या शंकरांना आपण ' ज्ञानमूर्ती मानतो,ते स्वयें शंभू देखील या गीतेच्या अर्थाचे मनामध्ये वारंवार चिंतन आणि विवरम(अभ्यास)करत असतात. भगवान शिव एकाग्र चित्ताने कशाचे तरी ध्यान करत आहेत,हे पार्वती ( भवानी) अत्यंतविस्मित(चमत्कृत)होतात माता ध्यानात संपूर्ण जग लीन असते,ते स्वतः नक्की कशाचा विचार आहेत,या आश्चर्याने त्या शंकरांना प्रश्न करत विचारतात. साक्षात भगवान शंकरांनाही ज्या गीतेच्या अर्थाचे चिंतन करावेसे वाटते त्या गीतेचे महात्म्य किती श्रेष्ठ 3d3 असेल, याची प्रचिती माउली या करून देतात.
    31
    41
  • BHAGWAT GOVINDRAO JADHAV - Author on ShareChat
    BHAGWAT GOVINDRAO JADHAV
    #जय सदगरू माऊली
    9:44 ೬t 46 ,ill 88% संत सावता माळी ।। अभंग क्र.५ নামা্রিয়া নক্ট ন গিক্ত মনথা | कळीकाळाचे माथा सोटे मारू Il वैकुंठाचा  ঐন সাণমুযা কীর্ননী Il विठ्ठल गाउनी नाचू रंगी || सुखाचा सोहळा करूनि दिवाळी | प्रेमे वनमाळी चित्ती धरू Il ऐसा भक्ती मार्ग धरा | म्हणे সাননা द्वारा वोळंगती Il तेणे मुक्ती 31ಚ या अभंगात सावता महाराज सांगतात की नामसंकीर्तन करणारा भक्ती व मुक्ती यांची पर्वा करत नाही.कारण नामाच्या जोरावर तो काळाच्या म्हणजे प्रत्यक्ष यमाच्या माथ्यावर सोटा (प्रहार )मारतो,यमाला तो हरवू शकतो.वैकुंठात असणारा देवही जेथे नामस्मरण व कीर्तन असते तेथे हजर असतो॰ तेथे देव दिवाळी साजरी करत असतो असा आत्मविश्वास सावता महाराजांना वाटतो नब्हे तर त्यांचा हा स्वानुभव असावा असे वाटते. नामाच्या जोरात ज्या चार मुक्ती आहेत,त्य़ा आपल्या प्राप्त होतातःत्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे.असा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे. । भक्त पंढरीचा ।१ 00 || 9:44 ೬t 46 ,ill 88% संत सावता माळी ।। अभंग क्र.५ নামা্রিয়া নক্ট ন গিক্ত মনথা | कळीकाळाचे माथा सोटे मारू Il वैकुंठाचा  ঐন সাণমুযা কীর্ননী Il विठ्ठल गाउनी नाचू रंगी || सुखाचा सोहळा करूनि दिवाळी | प्रेमे वनमाळी चित्ती धरू Il ऐसा भक्ती मार्ग धरा | म्हणे সাননা द्वारा वोळंगती Il तेणे मुक्ती 31ಚ या अभंगात सावता महाराज सांगतात की नामसंकीर्तन करणारा भक्ती व मुक्ती यांची पर्वा करत नाही.कारण नामाच्या जोरावर तो काळाच्या म्हणजे प्रत्यक्ष यमाच्या माथ्यावर सोटा (प्रहार )मारतो,यमाला तो हरवू शकतो.वैकुंठात असणारा देवही जेथे नामस्मरण व कीर्तन असते तेथे हजर असतो॰ तेथे देव दिवाळी साजरी करत असतो असा आत्मविश्वास सावता महाराजांना वाटतो नब्हे तर त्यांचा हा स्वानुभव असावा असे वाटते. नामाच्या जोरात ज्या चार मुक्ती आहेत,त्य़ा आपल्या प्राप्त होतातःत्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे.असा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे. । भक्त पंढरीचा ।१ 00 ||
    40
    32
Home
Explore
Wallet
Video