तिलक वर्माच्या नेतृत्वातील भारतीय अ संघाने रविवारी (21 जून) तिरंगी वनडे मालिकेचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे भारताने विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीसह यश ठाकूरने मोलाचा वाटा उचलला.🏆 #😎वैभव सुर्यवंशी #😎तिलक वर्मा #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐


