Mane R.N.
ShareChat
click to see wallet page
@1063847583
1063847583
Mane R.N.
@1063847583
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - श्री मानेकर ः एक आठवण 6 १९८८ साली बीडच्या बलभीम् महाविद्यालयात रूजू झालो तेव्हा हे महाविद्यालय देवगिरीच्या यादवांच्या राजवटीत बांधलेल्या किल्ला नावाच्या इमारतीत भरत होते. तो खरोखरच किल्ला असल्यामुळे वर्गू खोल्यांची रचना मोठी विचिँत्र होती पहिल्याच वर्षी मला शिकवण्यासाठी दिलेला बी. एस्सी. प्रथम वर्षाचा जो वर्ग होता तो त्या किल्ल्यातील तुरूंग अशी ओळख असलेल्या एका लांबच लांब दालनात भरत् असे. तीन बाजूला रूद दगडी भिती व चौथ्या बाजूला जाडच जाड लोखंडी गज असलेल्या त्या दालनात गजाकडून भिंतीकडून নিমাথীনী নবন সাণি मुले बसतःपण त्या दालनात शिकवण्यासाठी নিথুন जे शिक्षक उ्भे राहत त्यांना बाहर असलेला जो मोकळा भाग होता तो दिसू शकत नसे. त्याचाच गैरफायदा घेत काही गुंड प्रवृत्तीची मुले माझा तास उपद्रव होईल मुलींना सुरूअसताना असे वर्तन करत्ूः मुलींनी ती बाब माझ्या लक्षात आणून दिल्यावर मी त्यांना तसे न वागण्या बद्दल बोललो पण त्यांनी त्याची किंचितही दखल घेतली नाहीः नोकरीचे पहिलेच वर्ष असल्याने मलाही त्यांच्या बरोबर पंगा घेण्याचे धाडस होईना. त्यावेळी वयाने खूप माझी ती कुचंबणा সরস্ত সমলল সমানিঘালযানীল ৎক चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री मानेकर यांनी हेरली आणि ते त्य़ा मुलांना भिडले त्यानी नेमके कोणते हत्यार वापरले ते दिवसापासून माहीत नाही पण [মরিমলী সুল নিথ 7I6. पुन्हा ती नवीन नोकरीच्या पहिल्याच महिन्यात श्री मानेकर यांनी स्वतःहुन मला जी मदत केली त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या बद्दल माझ्या मनात निर्माण झालेली कृतज्ञतेची भावना आजही कायम आहेः श्री मानेकर ः एक आठवण 6 १९८८ साली बीडच्या बलभीम् महाविद्यालयात रूजू झालो तेव्हा हे महाविद्यालय देवगिरीच्या यादवांच्या राजवटीत बांधलेल्या किल्ला नावाच्या इमारतीत भरत होते. तो खरोखरच किल्ला असल्यामुळे वर्गू खोल्यांची रचना मोठी विचिँत्र होती पहिल्याच वर्षी मला शिकवण्यासाठी दिलेला बी. एस्सी. प्रथम वर्षाचा जो वर्ग होता तो त्या किल्ल्यातील तुरूंग अशी ओळख असलेल्या एका लांबच लांब दालनात भरत् असे. तीन बाजूला रूद दगडी भिती व चौथ्या बाजूला जाडच जाड लोखंडी गज असलेल्या त्या दालनात गजाकडून भिंतीकडून নিমাথীনী নবন সাণি मुले बसतःपण त्या दालनात शिकवण्यासाठी নিথুন जे शिक्षक उ्भे राहत त्यांना बाहर असलेला जो मोकळा भाग होता तो दिसू शकत नसे. त्याचाच गैरफायदा घेत काही गुंड प्रवृत्तीची मुले माझा तास उपद्रव होईल मुलींना सुरूअसताना असे वर्तन करत्ूः मुलींनी ती बाब माझ्या लक्षात आणून दिल्यावर मी त्यांना तसे न वागण्या बद्दल बोललो पण त्यांनी त्याची किंचितही दखल घेतली नाहीः नोकरीचे पहिलेच वर्ष असल्याने मलाही त्यांच्या बरोबर पंगा घेण्याचे धाडस होईना. त्यावेळी वयाने खूप माझी ती कुचंबणा সরস্ত সমলল সমানিঘালযানীল ৎক चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री मानेकर यांनी हेरली आणि ते त्य़ा मुलांना भिडले त्यानी नेमके कोणते हत्यार वापरले ते दिवसापासून माहीत नाही पण [মরিমলী সুল নিথ 7I6. पुन्हा ती नवीन नोकरीच्या पहिल्याच महिन्यात श्री मानेकर यांनी स्वतःहुन मला जी मदत केली त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या बद्दल माझ्या मनात निर्माण झालेली कृतज्ञतेची भावना आजही कायम आहेः - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - Not every closed door is locked Pushl Not every closed door is locked Pushl - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - मन की बात मन हा मानवी देहातील अदृश्य पण खूप महत्वाचा अवयव कारण त्याच्या आरोग्य संपन्नतेवरच माणसाचे बौद्धिक , भावनिक आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य देखील अवलबून असते. जर हे निराश असेलः ते आपला मनउदास आशावाद हरवून बसले असेल तर माणसाच्या जगण्यातील आनंद उमेद संपून जाते आणि स्वतःचेच जगणे त्याला ओझे वाटू लागते. पण ज्र तेच मन खुश, प्रफुल्लित असेल तर् त्याचा् 31Fd & जगण्यातील आनंद द्विगुणित होतो. तो द्विगुणित झालेला आनंद त्याची इच्छा शक्ती इतकी प्रबळ करतो की त्याच्या बळावर अगदी सामान्य माणूस देखील अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा लीलया साध्य करू शकतो. मानवी मनाचे हे सामूर्थ्य आजपासून 36 पावणे चारशे वर्षांपूर्वी म्हणजे विज्ञान या शब्दाचा साधा आपल्याला परिचय देखील झालेला नव्हता तेव्हा ओळखले होत़े ते जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी. म्हणूनच त्यांच्या एका अभंगात ते म्हणाले, रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण Il मनकर ञेहै महात्य्य अर्थात मनाचे महात्म्य सांगण्याचा मोह काळातील अगदी चित्रपटासाठी गीतं लिहिणाऱ्या गीत : कारांना सुद्धा आवरता आला नाही. त्यामुळेच साहिर लुधियानवी हा गीत  गीतात म्हणाला , कारत्याच्या एका मन ही देवता , मन ही ईश्वर, मन से फैले , बडा न कोयःमन उजियारा जब जब जग उजियारा होय. इस उजले दर्पण पर प्राणी धुल न जमने पाये. तोरा मन दर्पण कहलाय. मन की बात मन हा मानवी देहातील अदृश्य पण खूप महत्वाचा अवयव कारण त्याच्या आरोग्य संपन्नतेवरच माणसाचे बौद्धिक , भावनिक आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य देखील अवलबून असते. जर हे निराश असेलः ते आपला मनउदास आशावाद हरवून बसले असेल तर माणसाच्या जगण्यातील आनंद उमेद संपून जाते आणि स्वतःचेच जगणे त्याला ओझे वाटू लागते. पण ज्र तेच मन खुश, प्रफुल्लित असेल तर् त्याचा् 31Fd & जगण्यातील आनंद द्विगुणित होतो. तो द्विगुणित झालेला आनंद त्याची इच्छा शक्ती इतकी प्रबळ करतो की त्याच्या बळावर अगदी सामान्य माणूस देखील अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा लीलया साध्य करू शकतो. मानवी मनाचे हे सामूर्थ्य आजपासून 36 पावणे चारशे वर्षांपूर्वी म्हणजे विज्ञान या शब्दाचा साधा आपल्याला परिचय देखील झालेला नव्हता तेव्हा ओळखले होत़े ते जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी. म्हणूनच त्यांच्या एका अभंगात ते म्हणाले, रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण Il मनकर ञेहै महात्य्य अर्थात मनाचे महात्म्य सांगण्याचा मोह काळातील अगदी चित्रपटासाठी गीतं लिहिणाऱ्या गीत : कारांना सुद्धा आवरता आला नाही. त्यामुळेच साहिर लुधियानवी हा गीत  गीतात म्हणाला , कारत्याच्या एका मन ही देवता , मन ही ईश्वर, मन से फैले , बडा न कोयःमन उजियारा जब जब जग उजियारा होय. इस उजले दर्पण पर प्राणी धुल न जमने पाये. तोरा मन दर्पण कहलाय. - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - ओम नमः शिवाय II ओम नमो भगवते वासुदेवाय II I ओम नमः शिवाय II ओम नमो भगवते वासुदेवाय II I - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - आणि अखेरचे आश्चर्य सहावे अखेर काळाच्या पडद्याआड लक्ष्णांचीरवीि घुन्रसिर्द्वगकयिकी आगा काही निधन वार्ता कळली आणि भोसले मनात पहिला विचार आला तो हा की निसर्गाने भारतीय संगीत क्षेत्राला बहाल কলল आणि अखेरचे आश्चर्य सहावे अखेर आज काळाच्या पडद्याआड गेले. निसर्गाने २०व्या शतकात हिंदी आणि मराठी संगीत सृष्टीला मोहम्मद् रफी, आणि मुकेश ही मन्ना डे, किशोर कशश्चर्कआरअ आशाुभशसहले चार पुरूष व लता मंगेशकर ही दोन स्त्री आश्चर्ये एकाचू वेळी बूहाल केली होती. या सहा जणांनी भारतीय संगीत क्षेत्राला जे योग दान दिले आणि निसर्गाने त्यांना बहाल केलेल्या सुरेल गळ्याच्या बळावर त्याला जी उंची प्रॉप्त करून दिली तसे कार्य নযামা পানীনয সমণাযা হনং নহাান कोणीही गायक क्वचितच करू शकला 30. अर्थात, प्रतिभेचं वरदान लाभलेला कला वंत कितीही असामान्य असला तरी त्याच्या देहालाही इतर सर्व सामान्य माणसांच्या देहांप्रमाणे निसर्गाचे सर्व नियम् लागू असतातच. त्यामुळेच सध्या ९२ वर्षे वय असलेल्या आशा भोसलेंच्या देहावर मागच्या काही दिवसांपासून मृत्यूपूर्व दिसणाऱ्या सर्व छटा ठळ्कपणे जाणवत होत्याःशेवटी आज त्याने त्यांना आपल्या जबडयात ओढलेच. पण एक आहे की जोपर्यंत ही अस्तित्वात qadt तोपर्यंत त्या त्यांच्या अद्वितीय आवाजाने आपल्यामध्ये वावरतच राहतील. आणि अखेरचे आश्चर्य सहावे अखेर काळाच्या पडद्याआड लक्ष्णांचीरवीि घुन्रसिर्द्वगकयिकी आगा काही निधन वार्ता कळली आणि भोसले मनात पहिला विचार आला तो हा की निसर्गाने भारतीय संगीत क्षेत्राला बहाल কলল आणि अखेरचे आश्चर्य सहावे अखेर आज काळाच्या पडद्याआड गेले. निसर्गाने २०व्या शतकात हिंदी आणि मराठी संगीत सृष्टीला मोहम्मद् रफी, आणि मुकेश ही मन्ना डे, किशोर कशश्चर्कआरअ आशाुभशसहले चार पुरूष व लता मंगेशकर ही दोन स्त्री आश्चर्ये एकाचू वेळी बूहाल केली होती. या सहा जणांनी भारतीय संगीत क्षेत्राला जे योग दान दिले आणि निसर्गाने त्यांना बहाल केलेल्या सुरेल गळ्याच्या बळावर त्याला जी उंची प्रॉप्त करून दिली तसे कार्य নযামা পানীনয সমণাযা হনং নহাান कोणीही गायक क्वचितच करू शकला 30. अर्थात, प्रतिभेचं वरदान लाभलेला कला वंत कितीही असामान्य असला तरी त्याच्या देहालाही इतर सर्व सामान्य माणसांच्या देहांप्रमाणे निसर्गाचे सर्व नियम् लागू असतातच. त्यामुळेच सध्या ९२ वर्षे वय असलेल्या आशा भोसलेंच्या देहावर मागच्या काही दिवसांपासून मृत्यूपूर्व दिसणाऱ्या सर्व छटा ठळ्कपणे जाणवत होत्याःशेवटी आज त्याने त्यांना आपल्या जबडयात ओढलेच. पण एक आहे की जोपर्यंत ही अस्तित्वात qadt तोपर्यंत त्या त्यांच्या अद्वितीय आवाजाने आपल्यामध्ये वावरतच राहतील. - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - ऐसी जुही की कली तू . चित्रपटासाठी गीत लेखन करणारे गीतकारते काम जरी त्यांचा व्यवसाय म्हणून करत असले तरी काही काही चित्रपटातील विशिष्ठ प्रसंगासाठीची गीतं लिहीत असताना त्यांच्या अलौकिक प्रतिभेला जो बहर येतो त्याचा विचार जर थोडा बारकाईने केला तर प्रकर्षाने असं जाणवतं की ती गीत रचना करताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही ामुळाशी नवक्कीअसत भावना आणि যওম नक्की असले সনিমা পাচিতীন: असेच एक गीत नुकतेच बऱ्याच मोठया एँकदा ऐकले आणि {@ಾ ನರ್ಷ್ಗಾ 3೫2bo ್ಲಾ खंडा नंतर WTId 6T साली प्रदृर्शित झालेल्या व प्रेम पुजारी असं शीर्षक असलेल्या चित्रपटासाठी कवी नीरज असं नाव असलेल्या अत्यंत प्रतिभाशाली गीतकाराने लिहिलेलं ते गीत आहे. नायकाच्या तोंडी असलेल्या या गीता मध्ये कवी नीरज यांनी त्याच्या नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करताना जी शब्द रचना केली आहे ती करते वेळी नक्कीच त्यांच्या मनातील व्यक्तिगत भावना त्यात उतरल्या असल्या पाहिजेत कारण निव्वळ व्यवसायाचा भाग म्हणून माणूस जेव्हा एखादे काम करतो तेव्हा त्याची गुणवत्ता इतकी श्रेष्ठ दर्जाची असू शकॅत नाही. कवी नीरज यांचे ते शब्द आहेत, सासों की सरगम , धडकन की बिना, गीताज्ली तू॰ मून की गल़ी मे सपनों की महके जो हरदम ऐसी जुही की कली तू॰ याद तू आए॰ मन हो जाए भीड के बीचं 36mT ऐसी जुही की कली तू . चित्रपटासाठी गीत लेखन करणारे गीतकारते काम जरी त्यांचा व्यवसाय म्हणून करत असले तरी काही काही चित्रपटातील विशिष्ठ प्रसंगासाठीची गीतं लिहीत असताना त्यांच्या अलौकिक प्रतिभेला जो बहर येतो त्याचा विचार जर थोडा बारकाईने केला तर प्रकर्षाने असं जाणवतं की ती गीत रचना करताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही ामुळाशी नवक्कीअसत भावना आणि যওম नक्की असले সনিমা পাচিতীন: असेच एक गीत नुकतेच बऱ्याच मोठया एँकदा ऐकले आणि {@ಾ ನರ್ಷ್ಗಾ 3೫2bo ್ಲಾ खंडा नंतर WTId 6T साली प्रदृर्शित झालेल्या व प्रेम पुजारी असं शीर्षक असलेल्या चित्रपटासाठी कवी नीरज असं नाव असलेल्या अत्यंत प्रतिभाशाली गीतकाराने लिहिलेलं ते गीत आहे. नायकाच्या तोंडी असलेल्या या गीता मध्ये कवी नीरज यांनी त्याच्या नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करताना जी शब्द रचना केली आहे ती करते वेळी नक्कीच त्यांच्या मनातील व्यक्तिगत भावना त्यात उतरल्या असल्या पाहिजेत कारण निव्वळ व्यवसायाचा भाग म्हणून माणूस जेव्हा एखादे काम करतो तेव्हा त्याची गुणवत्ता इतकी श्रेष्ठ दर्जाची असू शकॅत नाही. कवी नीरज यांचे ते शब्द आहेत, सासों की सरगम , धडकन की बिना, गीताज्ली तू॰ मून की गल़ी मे सपनों की महके जो हरदम ऐसी जुही की कली तू॰ याद तू आए॰ मन हो जाए भीड के बीचं 36mT - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - नकळतपणे पुढे सरकलेला काळ दि. ४ एप्रिल १९८८ या दिवशी बीड मधील माझा स्वतःचा विवाह सोहळा संपन्न जेव्हा परत निघालो तेव्हा झाल्यावर आता सासरवाडीचे गाव व्येणेजा म्ह हीनत इरथहील इथं प्रसंगोपात आपले एवढाच मर्यादित विचार मनात होता. पण त्यानंतर केवळ दोनच महिन्यात तलीवीच्यात्संत्थेतीमल भनोकातीहकलेल्या अत्यंत् दुर्गम भागात झालेल्या बदलीमुळे द्विधा मनस्थिती असतानाच बीड मधीलच नामांकित कॉलेजात जागा निघाल्या असल्याचे समजले म्हणून सहज अर्ज केला आणि कसलेही विशेष प्रयल ন কবনা নিথ নিনs সালী त्यामुळे बीडला स्थलांतरित तर झालो, पण पाहिले एक संपूर्ण वर्ष या गावात माझे मन मुळीच रमत नव्हते. पण पुढ मित्र व परिचितांची संख्या वाढत हललह ञ् म्णित्रत्य षरोब्तत्वचा झंम्नाहवा इथ रमत गेले. माझ्याही नकळत ते इतके रमले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येतात तसे चढ उताराचे असंख्य प्रसंग माझ्याही आयुष्यात येऊन देखील आपण आयुष्याँच्या ओलांडून प्रवासातील किती मोठा पल्ला पुढे आलो आहोत ते माझ्याही लक्षात आले नाही. त्याची जाणीव ٢١؟؟؟٠٠؟؟؟ Hনালা झाली ती जेव्हा आणि माझा मुलगा यांच्या समवेत मुली विवाहाच्या ३८ व्या वाढदिवस 3HಖT प्रसंगी रात्री एकत्र भोजनास ( Dinner ) बसलो. काळ कधीच कोणासाठी थांबत नाही हे शाश्वत सत्य जरी मनावर कोरले गेलेले असले तरी माणसाला तो त्याच्याही नकळत आयुष्याच्या प्रवासात खूप खूप पुढे घेऊन जातो ते अगदीच अनपेक्षिपणे काल जाणवले. नकळतपणे पुढे सरकलेला काळ दि. ४ एप्रिल १९८८ या दिवशी बीड मधील माझा स्वतःचा विवाह सोहळा संपन्न जेव्हा परत निघालो तेव्हा झाल्यावर आता सासरवाडीचे गाव व्येणेजा म्ह हीनत इरथहील इथं प्रसंगोपात आपले एवढाच मर्यादित विचार मनात होता. पण त्यानंतर केवळ दोनच महिन्यात तलीवीच्यात्संत्थेतीमल भनोकातीहकलेल्या अत्यंत् दुर्गम भागात झालेल्या बदलीमुळे द्विधा मनस्थिती असतानाच बीड मधीलच नामांकित कॉलेजात जागा निघाल्या असल्याचे समजले म्हणून सहज अर्ज केला आणि कसलेही विशेष प्रयल ন কবনা নিথ নিনs সালী त्यामुळे बीडला स्थलांतरित तर झालो, पण पाहिले एक संपूर्ण वर्ष या गावात माझे मन मुळीच रमत नव्हते. पण पुढ मित्र व परिचितांची संख्या वाढत हललह ञ् म्णित्रत्य षरोब्तत्वचा झंम्नाहवा इथ रमत गेले. माझ्याही नकळत ते इतके रमले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येतात तसे चढ उताराचे असंख्य प्रसंग माझ्याही आयुष्यात येऊन देखील आपण आयुष्याँच्या ओलांडून प्रवासातील किती मोठा पल्ला पुढे आलो आहोत ते माझ्याही लक्षात आले नाही. त्याची जाणीव ٢١؟؟؟٠٠؟؟؟ Hনালা झाली ती जेव्हा आणि माझा मुलगा यांच्या समवेत मुली विवाहाच्या ३८ व्या वाढदिवस 3HಖT प्रसंगी रात्री एकत्र भोजनास ( Dinner ) बसलो. काळ कधीच कोणासाठी थांबत नाही हे शाश्वत सत्य जरी मनावर कोरले गेलेले असले तरी माणसाला तो त्याच्याही नकळत आयुष्याच्या प्रवासात खूप खूप पुढे घेऊन जातो ते अगदीच अनपेक्षिपणे काल जाणवले. - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - नियतीने पराभूत केलेला विजयपत भारतीय वस्त्रोद्योग जगतात दबदबा निर्माण केलेल्या रेमंड नावाच्या ब्रँडचा मूळ मालक विजयपत सिंघानिया या मोणसाचे शनिवार दिः २८ मार्च रोजी निधन झाले. या হীকানিকা ৪ী #ನ್ನಾೆ की रूपये बारा हजार कोटीचे साम्राज्य निर्माण केलेल्या या माणसाची अखेर ही मुंबईतील एका भाड्याच्या घरात झाली वॅ त्याचे कारण त्याने ज्याला जन्माला घातले त्या त्याच्या स्वतःच्या সুলান আবা কললা নিহনাযঘান ऊघैनिक्टयगअतहेजतगत आज आपण ज्या आहोत त्याची ठळक आहेत माहिती आणि तूंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाने केलेली अफाट प्रगती , इंटरनेट नावाच्या मायाजालाने समाज मनावर সিন্নললা কল্া সাণি যনা পহিণাস म्हणून नितीमुल्यांचा होत़ अस्लेला यनिती महलाच्फ 6 ऱ्हास. अर्थात, ٤ होतो तेव्हा त्याचा फटका बसतो तो कुटुंब व्यूवस्थेला आणि मानवी नाते संबंधांना. विजयपत सिंघानियाचा भाडोत्री घरातील मृत्यू हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. जेव्हा रेमंडच्या जाहिराती यायच्या पूर्वी तेव्हा त्यात रेमंडची वस्त्रे परिधान केलेल्या पुरूषांच्या चित्राज्वळ इंग्रजी भाषेत एक वाक्य लिहिलेले असायचे. आणि ते असायचे The complete man. त्यादिवशी टीव्हीवर अंत्यसंस्कारासाठी भूमीत ठेवलेला विजयपत स्मशान सिंघानियोचा मृतदेह पहात असताना मनात उगाच एक वाक्य तरळत होते সাণি ন চীন; The most unfortunate man नियतीने पराभूत केलेला विजयपत भारतीय वस्त्रोद्योग जगतात दबदबा निर्माण केलेल्या रेमंड नावाच्या ब्रँडचा मूळ मालक विजयपत सिंघानिया या मोणसाचे शनिवार दिः २८ मार्च रोजी निधन झाले. या হীকানিকা ৪ী #ನ್ನಾೆ की रूपये बारा हजार कोटीचे साम्राज्य निर्माण केलेल्या या माणसाची अखेर ही मुंबईतील एका भाड्याच्या घरात झाली वॅ त्याचे कारण त्याने ज्याला जन्माला घातले त्या त्याच्या स्वतःच्या সুলান আবা কললা নিহনাযঘান ऊघैनिक्टयगअतहेजतगत आज आपण ज्या आहोत त्याची ठळक आहेत माहिती आणि तूंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाने केलेली अफाट प्रगती , इंटरनेट नावाच्या मायाजालाने समाज मनावर সিন্নললা কল্া সাণি যনা পহিণাস म्हणून नितीमुल्यांचा होत़ अस्लेला यनिती महलाच्फ 6 ऱ्हास. अर्थात, ٤ होतो तेव्हा त्याचा फटका बसतो तो कुटुंब व्यूवस्थेला आणि मानवी नाते संबंधांना. विजयपत सिंघानियाचा भाडोत्री घरातील मृत्यू हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. जेव्हा रेमंडच्या जाहिराती यायच्या पूर्वी तेव्हा त्यात रेमंडची वस्त्रे परिधान केलेल्या पुरूषांच्या चित्राज्वळ इंग्रजी भाषेत एक वाक्य लिहिलेले असायचे. आणि ते असायचे The complete man. त्यादिवशी टीव्हीवर अंत्यसंस्कारासाठी भूमीत ठेवलेला विजयपत स्मशान सिंघानियोचा मृतदेह पहात असताना मनात उगाच एक वाक्य तरळत होते সাণি ন চীন; The most unfortunate man - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - महारूद्र अवतार हा सूर्यवंशी अनादीनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारूुतीला महारूद्र अवतार हा सूर्यवंशी अनादीनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारूुतीला - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - Words and hearts should bel handled with care For words when spoken and hearts when broken are the hardest things to repair Words and hearts should bel handled with care For words when spoken and hearts when broken are the hardest things to repair - ShareChat