Mane R.N.
ShareChat
click to see wallet page
@1063847583
1063847583
Mane R.N.
@1063847583
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - महारूद्र अवतार हा सूर्यवंशी अनादीनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारूुतीला महारूद्र अवतार हा सूर्यवंशी अनादीनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारूुतीला - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - Words and hearts should bel handled with care For words when spoken and hearts when broken are the hardest things to repair Words and hearts should bel handled with care For words when spoken and hearts when broken are the hardest things to repair - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - II ओम नमः शिवाय Il II ओम नमः शिवाय Il - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - जीवनाच्या रंगमंचावरचे कलावंत तिक्व रंगशूमी दिनड साजशा नुकताच जागतिक मानवी निगडित अशा সালা अनेक विषयांपैकी ড্রভ্তা ~ নিমীল নহহব নিণয ঘক্জন एखादा नाटककार নীন নামামা সযীযানুন সাপল্া समोर उलगडतो तेव्हा अभिनयाच्या त्या सादरीकरणाला आपण सर्वजण नाटक असे म्हणतो. पण हे जे तीन तासांच्या प्रयोगातून प्रेक्षकांसमोर सादर केले जाते तेवढया पुरताच माणसाचा आणि नाटकाचा संबंध असतो का, तर नाही. मुळात माणसाचं संपूर्ण जीवन ीसहा चएफ प्रदीर्घ असा नाटय प्रयोग 3TIfUT त्या नाटय प्रयोगात आपण सर्वचजण ते मृत्यूपर्यंत सवनमापनिस्यिनतीते आपल्या आपणा सर्वांना नावाच्या अदृश्य शक्तीने असखैनतीदिले्लीय तिनलेलीकीरणारे दिलेली दिलेली जी भूमिका जातिवंत असे कलावंत असतो. केल्या जाणाऱ्या सविदव् क्वूल्यत्राच्यण भूयमिका रंगमंचावर नाटकातील त्यांनी कशा पद्धतीने साकाराव्यात या बद्दल त्यांना मार्गदर्शन व सूचना देणारा व त्याबर त्या भूमिका त्यांच्याकडून साकार करून घेणारा जो दिग्दर्शक असतो तो सर्वांना माहीत तरी असतो. पण वास्तव जीवनात प्रत्येक माणूस त्याच्या वाटयाला आलेली भूमिकी पार पाडत असताना जो बेमालूम अभिनय करत असतो त्याचे धडे त्याला देणारा दिग्दर्शक मात्र कायमच अदृश्य राहतो. पण जरी तो अदृश्य असला तरी त्याला देव अथवा ईश्वर असे म्हणतात हे कोणीही न सांगता देखील प्रत्येकजण चांगल्याप्रकारे ओळखून असतो. जीवनाच्या रंगमंचावरचे कलावंत तिक्व रंगशूमी दिनड साजशा नुकताच जागतिक मानवी निगडित अशा সালা अनेक विषयांपैकी ড্রভ্তা ~ নিমীল নহহব নিণয ঘক্জন एखादा नाटककार নীন নামামা সযীযানুন সাপল্া समोर उलगडतो तेव्हा अभिनयाच्या त्या सादरीकरणाला आपण सर्वजण नाटक असे म्हणतो. पण हे जे तीन तासांच्या प्रयोगातून प्रेक्षकांसमोर सादर केले जाते तेवढया पुरताच माणसाचा आणि नाटकाचा संबंध असतो का, तर नाही. मुळात माणसाचं संपूर्ण जीवन ीसहा चएफ प्रदीर्घ असा नाटय प्रयोग 3TIfUT त्या नाटय प्रयोगात आपण सर्वचजण ते मृत्यूपर्यंत सवनमापनिस्यिनतीते आपल्या आपणा सर्वांना नावाच्या अदृश्य शक्तीने असखैनतीदिले्लीय तिनलेलीकीरणारे दिलेली दिलेली जी भूमिका जातिवंत असे कलावंत असतो. केल्या जाणाऱ्या सविदव् क्वूल्यत्राच्यण भूयमिका रंगमंचावर नाटकातील त्यांनी कशा पद्धतीने साकाराव्यात या बद्दल त्यांना मार्गदर्शन व सूचना देणारा व त्याबर त्या भूमिका त्यांच्याकडून साकार करून घेणारा जो दिग्दर्शक असतो तो सर्वांना माहीत तरी असतो. पण वास्तव जीवनात प्रत्येक माणूस त्याच्या वाटयाला आलेली भूमिकी पार पाडत असताना जो बेमालूम अभिनय करत असतो त्याचे धडे त्याला देणारा दिग्दर्शक मात्र कायमच अदृश्य राहतो. पण जरी तो अदृश्य असला तरी त्याला देव अथवा ईश्वर असे म्हणतात हे कोणीही न सांगता देखील प्रत्येकजण चांगल्याप्रकारे ओळखून असतो. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - Strong women dont have attitudes; they have standards Strong women dont have attitudes; they have standards - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - श्री राम जय राम जय जय राम Il [ II श्री राम भक्त हनुमान की जय ।l श्री राम जय राम जय जय राम Il [ II श्री राम भक्त हनुमान की जय ।l - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - धुरंधरचा Hangover इंग्रजी भाषेतील Hangover हा जो शब्दू आहे त्याचा मराठी मध्ये अर्थ होतो अती मद्यपानाचा परिणाम म्हणून जाणवणारी मानसिक अस्वस्थता. पण मागच्या तीन महिन्यात दोन वेळा व्यक्तिशः मी असा Hangover अनुभवला तो धुरंधर भाग १ आणि धुरंधर भाग २ या चित्रपटाचा मह्चाूनोटातून परिणाम जन्माला आलेला भारताच्याच पाकिस्तान हा देश त्याच्या जन्मापासूनच भारताचा शत्रू देश आहे आणि त्याने मागच्या ७९ वैर्षात अनेकवेळा भारतावर लादलेली आहेत आणि 395395 ಶ೯ त्याच बरोबर सातत्याने आतंकवादी करून हा देश अस्थिर करण्याचे कृत्ये प्रयत्न केलेले आहेत. पण २०१४ साला पर्यंत या देशातील तथाकथित शांतता वादी बूद्धिजीवी व्यक्तींनी त्याने आपले কিনীমী केलेले असले आणि निरसरानवे कितीही অব্নীব যা सांडलेले असले तरी आपण मात्र त्याच्या बरोबर शांततापूर्ण संब्ंध् राख्ण्याच्या भूमिकेचेच समर्थेन केलेले आहे. पण २०१४ मध्ये देशात झालेल्या सत्तां : तरा नंतर भारताने आपल्या भूमिकेत बदल केलेला आहे आणि पार्किस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरू . वात केलेली आहे. ऑणि भारताच्याँ या नवीन भूमिकेचे अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रण करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथा, पटकथा, अभिनय संगीत , छायाचित्रण संवाद आणि सगळ्यात मृहत्वाचे म्हणजे दिग्दर्शन अशा सर्वच बाजू इतक्या श्रेष्ठ आणि वास्तववादी आहेत की त्याचा झालेला परिणाम म्हणजेच मनावर Hangover चित्रपट बघून अनेक तास उलटून गेले तरी उतरत नाही. धुरंधरचा Hangover इंग्रजी भाषेतील Hangover हा जो शब्दू आहे त्याचा मराठी मध्ये अर्थ होतो अती मद्यपानाचा परिणाम म्हणून जाणवणारी मानसिक अस्वस्थता. पण मागच्या तीन महिन्यात दोन वेळा व्यक्तिशः मी असा Hangover अनुभवला तो धुरंधर भाग १ आणि धुरंधर भाग २ या चित्रपटाचा मह्चाूनोटातून परिणाम जन्माला आलेला भारताच्याच पाकिस्तान हा देश त्याच्या जन्मापासूनच भारताचा शत्रू देश आहे आणि त्याने मागच्या ७९ वैर्षात अनेकवेळा भारतावर लादलेली आहेत आणि 395395 ಶ೯ त्याच बरोबर सातत्याने आतंकवादी करून हा देश अस्थिर करण्याचे कृत्ये प्रयत्न केलेले आहेत. पण २०१४ साला पर्यंत या देशातील तथाकथित शांतता वादी बूद्धिजीवी व्यक्तींनी त्याने आपले কিনীমী केलेले असले आणि निरसरानवे कितीही অব্নীব যা सांडलेले असले तरी आपण मात्र त्याच्या बरोबर शांततापूर्ण संब्ंध् राख्ण्याच्या भूमिकेचेच समर्थेन केलेले आहे. पण २०१४ मध्ये देशात झालेल्या सत्तां : तरा नंतर भारताने आपल्या भूमिकेत बदल केलेला आहे आणि पार्किस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरू . वात केलेली आहे. ऑणि भारताच्याँ या नवीन भूमिकेचे अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रण करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथा, पटकथा, अभिनय संगीत , छायाचित्रण संवाद आणि सगळ्यात मृहत्वाचे म्हणजे दिग्दर्शन अशा सर्वच बाजू इतक्या श्रेष्ठ आणि वास्तववादी आहेत की त्याचा झालेला परिणाम म्हणजेच मनावर Hangover चित्रपट बघून अनेक तास उलटून गेले तरी उतरत नाही. - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - सिद्ध परूष खरात बाबा आणि সমুবা  सुशिक्षितांच्या चिंचोका दिवसांपासून नाशिकच्या मागच्या पाच भोंदूचे कारनामे वाचताना खरात नामक त्याच्या कृत्यांचा जेवढा आणि यहत त्नापे्क्षाच्या कृक्यकंचाव येत 7٩ ती त्याने ज्यांची फसवणूक केली आहे बुद्धीची. त्यांच्या असं म्हणण्याचं कारण हेकी आपल्या वैयक्तिकू, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी जेस्त्री पुरूष त्याच्याकडं जात होते ते काही समाजाच्या अडाणी , अशिक्षित किंवा आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लोक नव्हते. त्या सर्वांचा संबंध होता तो स्वतःला समाजाचे भूषण समजणाऱ्या उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित ٩٢٨، विविध विद्याशाखांचे पदवीधर असलेले तसेच प्रशासन व्यवस्था आणि राज्य व्यवस्था सांभाळणारे हे लोक जर वेडया भोंदुच्या HIவI दरबारात जाऊन आपल्या खाजगी जीवनातील प्रश्न सुटावेत यासाठी त्याने दिलेले स्वतःचे मूँत्र प्राशन करत असतील व ज्याचे मोल कवडी समान असते तो एक चिंचोका एक लाख रूपये इतके मूल्य देऊन विकृत घेत असतील तरत्यांच्या झालेल्या शोषणा बद्दल इतरांनी वाईट का वाटून घ्यावे ? हे सर्व वाचत ऐकत व पाहत असताना विचार मनात येतो आणि तो फक्त एकच असा की खरातने त्यांचे केवळ शोषण आणि फसवणूकच केली असं नाही तर त्याने त्यांच्या शिक्षणाचा , त्यांच्या तर्क সমুবা बृध्दीचा आणि त्यांच्या पार चिंचोका करून टाकला. सिद्ध परूष खरात बाबा आणि সমুবা  सुशिक्षितांच्या चिंचोका दिवसांपासून नाशिकच्या मागच्या पाच भोंदूचे कारनामे वाचताना खरात नामक त्याच्या कृत्यांचा जेवढा आणि यहत त्नापे्क्षाच्या कृक्यकंचाव येत 7٩ ती त्याने ज्यांची फसवणूक केली आहे बुद्धीची. त्यांच्या असं म्हणण्याचं कारण हेकी आपल्या वैयक्तिकू, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी जेस्त्री पुरूष त्याच्याकडं जात होते ते काही समाजाच्या अडाणी , अशिक्षित किंवा आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लोक नव्हते. त्या सर्वांचा संबंध होता तो स्वतःला समाजाचे भूषण समजणाऱ्या उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित ٩٢٨، विविध विद्याशाखांचे पदवीधर असलेले तसेच प्रशासन व्यवस्था आणि राज्य व्यवस्था सांभाळणारे हे लोक जर वेडया भोंदुच्या HIவI दरबारात जाऊन आपल्या खाजगी जीवनातील प्रश्न सुटावेत यासाठी त्याने दिलेले स्वतःचे मूँत्र प्राशन करत असतील व ज्याचे मोल कवडी समान असते तो एक चिंचोका एक लाख रूपये इतके मूल्य देऊन विकृत घेत असतील तरत्यांच्या झालेल्या शोषणा बद्दल इतरांनी वाईट का वाटून घ्यावे ? हे सर्व वाचत ऐकत व पाहत असताना विचार मनात येतो आणि तो फक्त एकच असा की खरातने त्यांचे केवळ शोषण आणि फसवणूकच केली असं नाही तर त्याने त्यांच्या शिक्षणाचा , त्यांच्या तर्क সমুবা बृध्दीचा आणि त्यांच्या पार चिंचोका करून टाकला. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - 09 II श्री शिवाय नमस्तुभ्यं II 09 II श्री शिवाय नमस्तुभ्यं II - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - Being humble makes us wiser Being humble makes us wiser - ShareChat