Mane R.N.
ShareChat
click to see wallet page
@1063847583
1063847583
Mane R.N.
@1063847583
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - ऋणानुबंधांची जपणूक [স্িল্ক্মালীল নীs হামযানীলব নক্ক নং নাসাককিন স্ীযীযা নহ sঁ यांचे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या यमकृतटंबदैयींनीय दिनी त्यांच्या सरांच्या प्रथम लहाने विषयीच्या विविध क्षेत्रातील लोकांच्या 3IoquflaT ग्रंथ प्रकाशित करण्या स्मृती  चा निर्णय घेतला आणि त्याला अनुसरून सरांच्या पल्नी श्रीमती लहाने मॅडम यांनी मला सरांविषयी लेख पाठवण्याचा आग्रह केला. माझ्याही मनात सरांच्या काही खास आठवणी असल्यामुळे मी देखील त्यांचा संदर्भ देणारा एक छोटे खानी लेख त्यांना त्वरीत पाठवून दिला. त्यानंतर अर्थातच त्यांनी नियोजित वेळी म्हणजेच सरांच्या प्रथम स्मृती दिनी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मनात लहाने सरांच्या विषयी असलेल्या आठवणींचा ' जनमाणसातील श्रीहरी ' हा स्मृती ग्रंथ समारोह पूर्वक प्रकाशित केला. त्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर एके दिवशी लहाने मॅडम त्या स्मृती ग्रंथाची प्रत घेऊन माझ्या घरी आल्या आणि त्यांनी ती मला सुपूर्द केली. त्य़ा भेटीत पुन्हा एकदा सरांच्या आठवणींना आम्ही उँजाळा दिला आणि त्यानंतर मॅडम परत गेल्या. ஈதர Tad} पण त्यांच्या त्या HHI प्रमुख निर्माण 3 असलेल्या ऋणानुबंध असतात ते जपण्यासाठी त्य़ा  कुटुंबीयांनी व्यक्तीच्या पश्चात त्याच्या नेमके काय करायचे असते त्याचा वस्तु  पाठ दिला. ऋणानुबंधांची जपणूक [স্িল্ক্মালীল নীs হামযানীলব নক্ক নং নাসাককিন স্ীযীযা নহ sঁ यांचे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या यमकृतटंबदैयींनीय दिनी त्यांच्या सरांच्या प्रथम लहाने विषयीच्या विविध क्षेत्रातील लोकांच्या 3IoquflaT ग्रंथ प्रकाशित करण्या स्मृती  चा निर्णय घेतला आणि त्याला अनुसरून सरांच्या पल्नी श्रीमती लहाने मॅडम यांनी मला सरांविषयी लेख पाठवण्याचा आग्रह केला. माझ्याही मनात सरांच्या काही खास आठवणी असल्यामुळे मी देखील त्यांचा संदर्भ देणारा एक छोटे खानी लेख त्यांना त्वरीत पाठवून दिला. त्यानंतर अर्थातच त्यांनी नियोजित वेळी म्हणजेच सरांच्या प्रथम स्मृती दिनी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मनात लहाने सरांच्या विषयी असलेल्या आठवणींचा ' जनमाणसातील श्रीहरी ' हा स्मृती ग्रंथ समारोह पूर्वक प्रकाशित केला. त्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर एके दिवशी लहाने मॅडम त्या स्मृती ग्रंथाची प्रत घेऊन माझ्या घरी आल्या आणि त्यांनी ती मला सुपूर्द केली. त्य़ा भेटीत पुन्हा एकदा सरांच्या आठवणींना आम्ही उँजाळा दिला आणि त्यानंतर मॅडम परत गेल्या. ஈதர Tad} पण त्यांच्या त्या HHI प्रमुख निर्माण 3 असलेल्या ऋणानुबंध असतात ते जपण्यासाठी त्य़ा  कुटुंबीयांनी व्यक्तीच्या पश्चात त्याच्या नेमके काय करायचे असते त्याचा वस्तु  पाठ दिला. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - नियतीची अनाकलनीयता नियती नावाची अदृश्य शक्ती मानवी जीवनात कशी व कोणती उलथापालथ घडवून आणेल याबद्दल तर्क करणे किंवा अंदाज बांधणे हे खरोखरच माणसाच्या मेंदूच्या क्षमते पलीकडचे काम आहे आणि त्याचे प्रत्यंतर म्हणूजे महाराष्ट्राचे दिवंगत उपूमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काही क्षणांपूर्वी महाूराष्ट्राच्या पहिल्या महिला उपूर्मुख्यमंत्री म्हणून पार पडलेला शपथविधी. आजपासून केवळ वीस महिन्यांपूर्वी याच सुनेत्रा पवार यांना फक्त काही लोख लोक संख्या असलेल्या एका लोकसभा मतदार लोक्प्रतिनिधी होण्यापासून . संघाचा रोखण्यासाठी त्यांचे स्वतःचेच रक्ताचे नातेवाईक एकवटले চীন आणि ते कार्य पार पाडण्यात ते यशस्वीही झाले होते. पण आज त्याच सुनेत्रा पवार देशातील पुरोगामी विचारांचे राज्य अ्शी एक कोटींहून ओळख असलेल्या आणि तेरा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र उ्पमुख्यमंत्रीपदी विराजमान राज्याच्या झाल्या आहत. अर्थात ज्या परिस्थितीत व ज्या कारणा मुळे ( अजितदादांचा अकाली चृत्यैचार त्यांना हे पद मिळाले आहे त्याचा केला तर निश्चितपणे त्यांना स्वतःला देखील या सन्मानाचा मनस्वी आनंद झालेला नसेल. पण ते काही जरी असले तरी या प्रकारा वरून ठामपणे असे म्हणता येऊ शकते की सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवून नियतीने केवळ त्यांच्या राजकीय विरोधकांनाच एक सणसणीत चपराक दिली आहेअसे नाही तर पुन्हा एकदा आपली स्वतःची . अनाकलनौयता देखील सिद्ध केली आहे. नियतीची अनाकलनीयता नियती नावाची अदृश्य शक्ती मानवी जीवनात कशी व कोणती उलथापालथ घडवून आणेल याबद्दल तर्क करणे किंवा अंदाज बांधणे हे खरोखरच माणसाच्या मेंदूच्या क्षमते पलीकडचे काम आहे आणि त्याचे प्रत्यंतर म्हणूजे महाराष्ट्राचे दिवंगत उपूमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काही क्षणांपूर्वी महाूराष्ट्राच्या पहिल्या महिला उपूर्मुख्यमंत्री म्हणून पार पडलेला शपथविधी. आजपासून केवळ वीस महिन्यांपूर्वी याच सुनेत्रा पवार यांना फक्त काही लोख लोक संख्या असलेल्या एका लोकसभा मतदार लोक्प्रतिनिधी होण्यापासून . संघाचा रोखण्यासाठी त्यांचे स्वतःचेच रक्ताचे नातेवाईक एकवटले চীন आणि ते कार्य पार पाडण्यात ते यशस्वीही झाले होते. पण आज त्याच सुनेत्रा पवार देशातील पुरोगामी विचारांचे राज्य अ्शी एक कोटींहून ओळख असलेल्या आणि तेरा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र उ्पमुख्यमंत्रीपदी विराजमान राज्याच्या झाल्या आहत. अर्थात ज्या परिस्थितीत व ज्या कारणा मुळे ( अजितदादांचा अकाली चृत्यैचार त्यांना हे पद मिळाले आहे त्याचा केला तर निश्चितपणे त्यांना स्वतःला देखील या सन्मानाचा मनस्वी आनंद झालेला नसेल. पण ते काही जरी असले तरी या प्रकारा वरून ठामपणे असे म्हणता येऊ शकते की सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवून नियतीने केवळ त्यांच्या राजकीय विरोधकांनाच एक सणसणीत चपराक दिली आहेअसे नाही तर पुन्हा एकदा आपली स्वतःची . अनाकलनौयता देखील सिद्ध केली आहे. - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - स्मरण करून देणाऱ्या सुनेत्रा ताई कुंतीचे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित् काल दादा पवार यांचे निधन ते झा्यडेपायून  आज त्यांचा अंत्यविधी पार टीव्हीच्या पडद्यावर त्यांच्या पत्नी श्रीमती पवार यांना पाहत असताना मला सुनेत्रा सातत्याने महाभारतातील 4 தரி आठवत होते आणि त्याला कारण होते मे २०२४ ची लोकसभा निवडणूक. निवडणुकीत सुनेत्रा ताई त्यांच्याच MT विरूद्ध परिवारातील व्यक्ती  उभा होत्या आणि त्यामुळे अजितदादा , सुनेत्रा ताईव त्यांची मुूले एका बाजूला तर उर्वरित सर्व पवार परिवार एका बोजूला असे चित्र निर्माण झाले होते. आणि त्य़ा राजकीय अजित गदारोळात त्यांच्याच कुटुंबीयांनी दादांवर तर टीकेची झोँड़ उठवली होतीच पण त्यातून सुनेत्रा ताई देखील सुटल्या न्व्हत्या. त्या टीकेचा कळस तेव्हा झाला होता जेव्हा खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना मूळचे पवार मानण्यास नकार दिला होती. पण त्यावेळी त्यावर प्रति  ক্নিয়া ননানামী যুনন্সা নাহনী নবা आब व संयम ढळूँ दिला नव्हता आणि आता नियतीने त्यांच्या समोर दुःखाचा हा डोंगर नव्हे तर पहाड उभा करूनही त्यांनी त्यांचा तोच आब आणि संयम किंचितही ढळू दिला नाहीः अर्थात, आता महाभारताचा काळ नाही সামু্ব त्यांना त्यांच्या मुलांच्या हक्कां परिवारातील कोणाशीही संघर्ष कूरावा लागणार नाही. पण कुंती ज्या हिमतीने, संयमाने आणि ताकदीने पांडवांच्या मागे उभी राहिली त्याच চিসনীন; যয়সান সাণি নাকনীন त्यांना त्यांची मुले जय आणि पार्थ ( हे ही TಖT पुन्हा अर्जूनाचेच एक् नाव उभे रहावे लागणार हे नक्की. स्मरण करून देणाऱ्या सुनेत्रा ताई कुंतीचे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित् काल दादा पवार यांचे निधन ते झा्यडेपायून  आज त्यांचा अंत्यविधी पार टीव्हीच्या पडद्यावर त्यांच्या पत्नी श्रीमती पवार यांना पाहत असताना मला सुनेत्रा सातत्याने महाभारतातील 4 தரி आठवत होते आणि त्याला कारण होते मे २०२४ ची लोकसभा निवडणूक. निवडणुकीत सुनेत्रा ताई त्यांच्याच MT विरूद्ध परिवारातील व्यक्ती  उभा होत्या आणि त्यामुळे अजितदादा , सुनेत्रा ताईव त्यांची मुूले एका बाजूला तर उर्वरित सर्व पवार परिवार एका बोजूला असे चित्र निर्माण झाले होते. आणि त्य़ा राजकीय अजित गदारोळात त्यांच्याच कुटुंबीयांनी दादांवर तर टीकेची झोँड़ उठवली होतीच पण त्यातून सुनेत्रा ताई देखील सुटल्या न्व्हत्या. त्या टीकेचा कळस तेव्हा झाला होता जेव्हा खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना मूळचे पवार मानण्यास नकार दिला होती. पण त्यावेळी त्यावर प्रति  ক্নিয়া ননানামী যুনন্সা নাহনী নবা आब व संयम ढळूँ दिला नव्हता आणि आता नियतीने त्यांच्या समोर दुःखाचा हा डोंगर नव्हे तर पहाड उभा करूनही त्यांनी त्यांचा तोच आब आणि संयम किंचितही ढळू दिला नाहीः अर्थात, आता महाभारताचा काळ नाही সামু্ব त्यांना त्यांच्या मुलांच्या हक्कां परिवारातील कोणाशीही संघर्ष कूरावा लागणार नाही. पण कुंती ज्या हिमतीने, संयमाने आणि ताकदीने पांडवांच्या मागे उभी राहिली त्याच চিসনীন; যয়সান সাণি নাকনীন त्यांना त्यांची मुले जय आणि पार्थ ( हे ही TಖT पुन्हा अर्जूनाचेच एक् नाव उभे रहावे लागणार हे नक्की. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - Happy 71@& Sankante May everyone's life be filled with joy, happiness and prosperity! Happy 71@& Sankante May everyone's life be filled with joy, happiness and prosperity! - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - 603 श्री शिवाय नमस्तुभ्यं II || 603 श्री शिवाय नमस्तुभ्यं II || - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - मनोजवं मारूततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवं मारूततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - शब्दात पकडता न येणारे क्षण [ಹ೯ೆಜಣ ಕ1 Eಾ  माणसाच्या आयुष्यात आनंद त्याच्या मनाला इतका ' देणारे असतात की त्यांना शब्दरूप देणे देखील त्याला कठीण होऊन बसते. असाच काहीसा अनुभव मी काल घेतला जेव्हा माझी द्वितीय कून्या डॉ. सौ.पूनम पघळ पाटील (माने ) हिने तिच्या पुणे छहटखतील निैव्वन वास्तैच्यालद्वार पूजनाचा छोटेखानी पार पाडला. अगदी बाल्यावस्थे पासून माझं हे अपत्य अगदी हट्टी म्हणावं इतके जिद्दी. एकदा का तिने एँखादा निर्णय घेतला की॰ ती कितीही प्रतिकुलता असली तरी तो पूर्ण करणारच. विद्यार्थी दशेत असलेल्या आमच्या तिन्ही अपत्यांना त्यांच्या पाया वरउभं करण्यासाठी मी व माझी पल्नी जे प्रयल करत होतो ते करत असताना अनेक वेळा आम्हाला आमच्या मनातील इच्छांना मुरडू घालावी लागत्ू होतीः अर्थात, त्याची वाच्यता आम्ही करत नव्हतो. पण त्याची नोंद त्यांच्या मनात निश्चितपणे होत होती. त्याचाच परिणाम असा की डॉ. पनम जेव्हा कमावती களிளீள=்ளரீர  அன ती आम्हा दोघांना उत्तम दर्जाचे चारचाकी वाहन भेट देण्याची. आम्ही त्याला नकार दिला हा भाग वेगळा. पण त्यातून तिने आम्हाला आमच्याप्रती तिच्या मनात असलेल्या भावनांचा सुखद प्रत्यय दिला. पेशाने डॉक्टर असलेली व शस्त्रक्रियेच्या वेळी रूग्णांना भूल देऊन गुंगीत ठेवणारी ही मूलगी चित्रकला संगीत आणि वाचन यांचौ आवड जोपासणारी कलासक्त मनाची व्यक्ती आहे. ईश्वर तिला सदैव यश देत राहो आणि तिच्या सर्वच्या सर्व मनोकामना सिद्धीस जावोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना. शब्दात पकडता न येणारे क्षण [ಹ೯ೆಜಣ ಕ1 Eಾ  माणसाच्या आयुष्यात आनंद त्याच्या मनाला इतका ' देणारे असतात की त्यांना शब्दरूप देणे देखील त्याला कठीण होऊन बसते. असाच काहीसा अनुभव मी काल घेतला जेव्हा माझी द्वितीय कून्या डॉ. सौ.पूनम पघळ पाटील (माने ) हिने तिच्या पुणे छहटखतील निैव्वन वास्तैच्यालद्वार पूजनाचा छोटेखानी पार पाडला. अगदी बाल्यावस्थे पासून माझं हे अपत्य अगदी हट्टी म्हणावं इतके जिद्दी. एकदा का तिने एँखादा निर्णय घेतला की॰ ती कितीही प्रतिकुलता असली तरी तो पूर्ण करणारच. विद्यार्थी दशेत असलेल्या आमच्या तिन्ही अपत्यांना त्यांच्या पाया वरउभं करण्यासाठी मी व माझी पल्नी जे प्रयल करत होतो ते करत असताना अनेक वेळा आम्हाला आमच्या मनातील इच्छांना मुरडू घालावी लागत्ू होतीः अर्थात, त्याची वाच्यता आम्ही करत नव्हतो. पण त्याची नोंद त्यांच्या मनात निश्चितपणे होत होती. त्याचाच परिणाम असा की डॉ. पनम जेव्हा कमावती களிளீள=்ளரீர  அன ती आम्हा दोघांना उत्तम दर्जाचे चारचाकी वाहन भेट देण्याची. आम्ही त्याला नकार दिला हा भाग वेगळा. पण त्यातून तिने आम्हाला आमच्याप्रती तिच्या मनात असलेल्या भावनांचा सुखद प्रत्यय दिला. पेशाने डॉक्टर असलेली व शस्त्रक्रियेच्या वेळी रूग्णांना भूल देऊन गुंगीत ठेवणारी ही मूलगी चित्रकला संगीत आणि वाचन यांचौ आवड जोपासणारी कलासक्त मनाची व्यक्ती आहे. ईश्वर तिला सदैव यश देत राहो आणि तिच्या सर्वच्या सर्व मनोकामना सिद्धीस जावोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - वही के हो गये है वे जहाँ सुना शिवः शिवम् वही के हो गये है वे जहाँ सुना शिवः शिवम् - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - जुबा मिली है मगर संवाद ही माणसाची अतिशय महत्त्वाची आहे कारण माणूस हा समाजशील गरज সাণী 3াঃ 3থনি যনান ৪া নীনসকা चा असतो. पहिला प्रकार म्हणजे औप चारिक संवाद व दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक संवाँद. औपचारिक संवाद हा कुटुंबा बाहेरच्या लोकांशी होतो व त्याचाँ माणसाच्या मनातील भावनांशी संबंध नसतो. पण अनौपचारिक संवाद नातेवाईक, मित्र परिवारव कुटुंबीय, हा इतर स्नेही यांच्याशी होतो आणि त्याचा माणसाच्या मनातील भावनांशी खूप जवळचा संबंध असतो कारण या सेवादा द्वारेच तो त्याच्या मनातील आनंद, दुःख या भावना तसेच त्याच्या मनातील व्यथा आणि वेदना आपल्या जवळच्या आणि बोलून विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींजवळ दाखवतो व त्याचा परिणाम म्हण्हनतो. त्याला जाणवणारा ताण हलका दुर्दैवाने माणसाचं आजूचं जगणं पण इतक आत्मकेंद्री व धावपळीचं झालं आहे की कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार् असूनही त्याला एकाकीपण जाणवत आहे कारण आज प्रत्येकजण आपल्याच प्रश्नांमध्ये इतका गुंतला आहे की त्याला इतरांचं दुःख त्यांच्या व्यथा आणि वेदना सलाज्वैळघ्चयाउलालव घ्यायला व त्यावर फुकर घालायला नाही. औणि मानवी जीवनातील हीच अवस्था सुप्रसिद्ध गीतकार निदा फाजली यांनी त्यांच्या एका गीता मध्ये फार अपहे नेमकेपणाने पकडली ते म्हणतात , 3ITq WTT जिसे भी देखिये वो মিলনা " जुबा मिली है मगर हम जुबा नही जुबा मिली है मगर संवाद ही माणसाची अतिशय महत्त्वाची आहे कारण माणूस हा समाजशील गरज সাণী 3াঃ 3থনি যনান ৪া নীনসকা चा असतो. पहिला प्रकार म्हणजे औप चारिक संवाद व दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक संवाँद. औपचारिक संवाद हा कुटुंबा बाहेरच्या लोकांशी होतो व त्याचाँ माणसाच्या मनातील भावनांशी संबंध नसतो. पण अनौपचारिक संवाद नातेवाईक, मित्र परिवारव कुटुंबीय, हा इतर स्नेही यांच्याशी होतो आणि त्याचा माणसाच्या मनातील भावनांशी खूप जवळचा संबंध असतो कारण या सेवादा द्वारेच तो त्याच्या मनातील आनंद, दुःख या भावना तसेच त्याच्या मनातील व्यथा आणि वेदना आपल्या जवळच्या आणि बोलून विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींजवळ दाखवतो व त्याचा परिणाम म्हण्हनतो. त्याला जाणवणारा ताण हलका दुर्दैवाने माणसाचं आजूचं जगणं पण इतक आत्मकेंद्री व धावपळीचं झालं आहे की कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार् असूनही त्याला एकाकीपण जाणवत आहे कारण आज प्रत्येकजण आपल्याच प्रश्नांमध्ये इतका गुंतला आहे की त्याला इतरांचं दुःख त्यांच्या व्यथा आणि वेदना सलाज्वैळघ्चयाउलालव घ्यायला व त्यावर फुकर घालायला नाही. औणि मानवी जीवनातील हीच अवस्था सुप्रसिद्ध गीतकार निदा फाजली यांनी त्यांच्या एका गीता मध्ये फार अपहे नेमकेपणाने पकडली ते म्हणतात , 3ITq WTT जिसे भी देखिये वो মিলনা " जुबा मिली है मगर हम जुबा नही - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर - ShareChat