INSTALL
@16217929
शितल
@16217929
4,161
फॉलोअर्स
114
फॉलोइंग
1,535
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
शितल
1.7K ने देखा
थोड़ीफार मनाची शिल्लक असेल तर निवड समिती व गंभीर ने राजीनामा द्यावा
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🏏T20 दिग्गज
#😎माझा फेवरेट प्लेअर
#🏏वानखेडेवर विंडीजने झिम्बाब्वेला झोडपलं
9
16
कमेंट
शितल
590 ने देखा
खानददेशातील भडूकडायाची भाजी यम्मी
#😋 आईच्या हातचं जेवण
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
#🍲रेसीपीज्
#🍱 मराठी जेवण
8
8
कमेंट
शितल
737 ने देखा
यम्मी मटन
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
#😋आम्ही खादाडी🥧
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
#😋 आईच्या हातचं जेवण
#🍛 मराठी खानपान
15
14
कमेंट
शितल
1.9K ने देखा
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🎓जनरल नॉलेज
30
15
कमेंट
शितल
433 ने देखा
राष्ट्रवादी च्या मंत्र्यांच्या मागे लागता राजीनामा द्या मग धुळ्याला रेस्ट हाऊस का मंत्र्याच्या पी ए च्या रूम मध्ये कोट्यवधी रुपये सापडले त्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही 😡😡
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
14
10
कमेंट
शितल
3.2K ने देखा
Yammi chicken 😋😋
#🍲रेसीपीज्
#🍛 मराठी खानपान
#😋 आईच्या हातचं जेवण
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
21
20
1
शितल
515 ने देखा
प्राजक्ता माळी ची देवखेळ ही वेब सीरियल सात भागांची आहे. 23 मिनिटांचा भाग धरला तर टोटल 161 मीनीट म्हणजे 9660 सेकंद पण यात प्राजक्ता माळी चा 7 भागा मधे सर्व मिळून रोल आहे म्हणजे ती स्क्रीन वर दिसते फक्त 54 सेकंद म्हणजे शून्य पॉइंट 55 (0.55%) दिसते . ऍड व पोस्टर तर खूप मोठे मोठे आहे . प्राजक्ता माळी ने अशा सीरियल मध्ये काम करताना 1000 वेळा विचार करावा. 🤔
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
#🎑जीवन प्रवास
#🎬मराठी पिक्चर
#🎞सिने स्टार्स
11
13
कमेंट
शितल
707 ने देखा
बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवे
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#🎑जीवन प्रवास
11
12
कमेंट
शितल
3.1K ने देखा
पाटोड्याची भाजी, पोळी यम्मी
#😋आम्ही खादाडी🥧
#🍲रेसीपीज्
#🍱 मराठी जेवण
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
22
21
कमेंट
शितल
416 ने देखा
अजित दादांची दुर्घटना खरोखरच दुर्देवी व महाराष्ट्राला हादरवून सोडणारी होती त्याला कोण दोषी होते की नव्हते पण या दुर्दवी घटनेला 50 टक्के महाराष्ट्र निवडणूक आयोग जबाबदार आहे. हो खरे आहे ते एका पाठोपाठ निवडणुका लावल्या प्रथम विधानसभा नंतर नगरपालिका नंतर महानगर पालिका नंतर जिल्हा परिषद त्यामुळे झाले काय की जे प्रमुख नेते आहेत देवा भाऊ, अजित दादा, पवार साहेब, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, प्रकाश आंबेडकर, वेळ कमी धावपळ जास्त त्यामुळे वेळ वाचविण्याकरिता विमान , छोटे विमान, हेलिकॉप्टर यांचा जास्तीत जास्त वापर झाला . देवा भाऊ चे हेलिकॉप्टर चार पाच वेळा खराब झाले होते आता नुकतेच पंकजा ताई चे हेलिकॉप्टर खराब झाले होते. एक नेशन एक निवडणूक म्हणणारे निवडणूक आयोग महानगर पालिका व नगर पालिका यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले असते. यापुढे जे प्रमुख नेते आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी न जाता जबाबदारी विभागून द्यावी जसे देवा भाऊ ने प्रत्येक ठिकाणी न जाता महाजन, रविंद्र चव्हाण यांना पाठवावे. तसेच एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे, सावंत यांना जबाबदारी विभागून द्यावी तसेच उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, राऊत यांना जबाबदारी विभागून द्यावी तसेच बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी ही करावे.
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#🏛️राजकारण
#😇माझे अनमोल विचार✍
11
15
कमेंट
Your browser does not support JavaScript!