स्व. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या अनपेक्षित निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिलदार, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला असून, राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏 #✍🏽 माझ्या लेखणीतून