Chetan Nage
571 views • 11 days ago
थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. लाल बहादूर शास्त्रीजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
शास्त्रीजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत निस्पृहतेचे एक असे उदाहरण घालून दिले, जिथे सत्ता केवळ सेवेचे साधन होते. १९६५ च्या युद्धकाळात त्यांनी दिलेला 'जय जवान, जय किसान' हा नारा केवळ शब्द नव्हते, तर तो या देशाचा स्वाभिमान होता. हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी भारताला अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.
#laalbahadurshastri
#📆लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी🙏 #🙏🏾लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी💐 #🕯️लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी🌹
8 likes
12 shares