गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.2K views
2 days ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२४४२ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा तुमचे पाय चित्तात राहावे ही मी तुम्हाला शेवटची विनंती करत आहे. देवा माझे मन तुमच्या सान्निध्यात राहील असेच कृपादान तुम्ही माझ्यावर करा. देवा माझे भाग्य उजळल्या शिवाय तुमची भेट तरी कशी होईल परंतु नुसते केवळ तुमचे चिंतन जरी केले तरी तुमची भेट घडण्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझी विनंती ही एक कळकळीची असून ती विठ्ठलाने ऐकून पूर्ण करावी. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०४/०५/२०२६ वार-सोमवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝