🆔Official_Sagar 💞💤👑
698 views • 4 days ago
🚩 छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते किती घट्ट होते, हे जेम्स डग्लस या ब्रिटीश इतिहासतज्ज्ञाच्या नोंदीवरून समजून येते..
● जेम्स डग्लस लिहतो...
"हा गड किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही गडावर झाला होता.
गडकोटानी त्याला बनवल आणि त्यांनी गडकोटाणा बनवल. हे गड किल्ले म्हणजे भारताची दहशत होती, शिवरायांच्या राज्याचे उगमस्थळ होते, त्यांच्या युध्दांचा आधार होते, त्यांच्या ध्येयांच्या पायर्या होते, त्यांचे घर आणि आनंद होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.."
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना अनेक गड किल्ले जिंकले, जिंकलेल्या गड किल्ल्यांची डागडुजी केली तसेच नवीन गडकोट देखील बांधले.
शत्रूला रोखायचे असेल आणि जिंकलेल्या भागाचे रक्षण करायचे असेल तर हे गड दुर्ग फार महत्व आहेत, हे शिवछत्रपती जाणून होते.
शिवछत्रपतींच्या निधनानंतर ह्याच किल्ले आणि दुर्गांच्या मदतीने मराठ्यांनी आपल्या शत्रूंना जेरीस आणले हा इतिहास आहे....🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
7 likes
12 shares