✨️सुरेश✨️
1K views • 5 months ago
#😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला
राजस्थानमधील दौसा येथे पिकअपची कंटेनरशी टक्कर, ११ जणांचा मृत्यू: १० हून अधिक जखमी,
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ७ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक लोक जखमीही झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
15 likes
16 shares