छत्रपती संभाजी राजेंच्या काळात मराठ्यांनी दक्षिणेत कशी विलक्षण धामधूम माजविली होती व मोगलांची नामांकित शहरे कशी उध्वस्त केली होती हे खुद्द बादशहाचा बंडखोर पुत्र अकबर हा आपल्या बापास काही असे सुनावतो..,
“दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे, वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भू-वरील स्वर्गाच होय आणि बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ होय, पण आज ते शहर उध्वस्त होऊन गेले आहे. औरंगाबाद शहर आपल्याच नावाने वसविण्यात आले आहे पण शत्रूसैन्याच्या (मराठ्यांच्या) आघाताने ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले आहे..”
फक्त छ.संभाजीनगरच नाही तर त्याकाळी उत्तरेत काबुल कंधार पासून दक्षिणेस कन्याकुमारी पावेतो राजकीय पाऱ्या प्रमाणे अस्थिर केली होती ती ऐन तिशीतल्या सर्जा “छत्रपती संभाजी महाराजांनी”..
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवरायांचे भक्त #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त