ASHOK HASE...
544 views
21 hours ago
"पाणी अडवा पाणी जिरवा" हा संदेश देत राज्यातील जलसंधारण वाढवण्यासाठी जलसंधारणाचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे समृद्ध राज्याचा वाळवंटाकडे होणारा वाटचालीचा वेध घेत, त्यांनी महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून पहिल्यांदा जलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा स्मृतिदिन राज्यभर ' महाराष्ट्र जलसंधारण दिन ' म्हणून राज्य शासनातर्फे साजरा केला जातो. महाराष्ट्र जलसंधारण दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #महाराष्ट्र_जलसंधारण_दिन #जलसंधारण_दिन #हार्दिक #शुभेच्छा #MaharashtraWaterConservationDay #WaterConservationDay #Hardik #Shubhechha #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट