युध्दजन्य परिस्थितीतून आलेल्या महागाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदी नी जनतेला आवाहन केले.संकंटावर मात करायची तर साथी हात बढाना ही भूमिका हवीत,मोदीच्या आवाहनाला विचार दिसत नाहीत? जनतेने काय करावे त्यांनी सांगितले ; पण सरकार, सरकार मधील सत्ताधीश, नेते यांनी काय केले पाहिजे हे सांगायला मोदी विसरले दुसऱ्याला देशभक्तीचे धङे देणे सोपे असते.प्रजेने काय करावे राजाने सांगायला हवेत; पण त्याआधी राजा काय करणार ते आधी सांगितले असते तर योग्य असते .ते म्हणजे तुम लढो हम कपङे सांभालते है,असेच आहे.
#राजकीय टोले #🤣राजकीय टोले बाजी