अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने, किनारपट्टी भागात लाटांचे तांडव
रत्नागिरी- अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने
किनारपट्टी भागात लाटांचे तांडव
तीन ते साडेतीन मीटरच्या लाटा
40 ते 45 किलोमीटर वेगाने वाहतात वारे
थोड्याच वेळात राजापूर तालुक्यातील वादळाचा होणार प्रवेश
रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टी पासून दोनशे किलोमीटर वरती वादळ
रत्नागिरी आणि राजापूर मधल्या किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा
#📰16 मे महत्त्वाच्या बातम्या