महाराष्ट्राचा इतिहास

Vaibhav Mhatre
720 views
1 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
731 views
1 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
1.1K views
6 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।। तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१९४२ #ऑगस्ट_क्रांती_दिन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे #९_ऑगस्ट अर्थात #क्रांती_दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी #९_ऑगस्ट_१९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ पाळला जातो. #जय_हिंद🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Firasta24
0 view
24 days ago
नाशिक प्रांतातील पाबरगडावर असलेली ही प्राचीन गुहा सह्याद्रीच्या कातळात कोरलेली असून तिचा भव्य आकार, नैसर्गिक रचना आणि इतिहास लक्षात घेता अभ्यासकांच्या मते अशा गुहा त्या काळी सैनिकांचा मुक्काम, साधूंचे निवासस्थान किंवा धान्य व शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जात असाव्यात..तुम्ही पाबरगडावरील ही गुहा पाहिली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा! #Pabargad #MaharashtraForts #trending #viral #sahyadri#morning #महाराष्ट्र राज्य वेड इतिहासाचे #trending #sharechat #fort
Slayy GK & Education
26.6K views
1 months ago
AI indicator
महाराष्ट्राचा इतिहास - छत्रपती शिवाजी महाराज Complete Short Notes for MPSC छत्रपती शिवाजी महाराज – MPSC / Competitive Exams साठी महत्त्वपूर्ण Notes परिचय स्वराज्य स्थापना महत्वाचे किल्ले राज्याभिषेक अष्टप्रधान मंडळ आरमाराची स्थापना महत्वाच्या घटना Exam Tricks ही पोस्ट Save करा आण मित्रांना Share करा NOTE: ही पोस्ट AI Generated आहे. अभ्यासाच्या दृष्टीन पाहावी. काही माहितीमध्ये त्रुटी असू शकतात. #🚩महाराष्ट्राचा इतिहास🙏 #🎓जनरल नॉलेज #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🗺️भारताचा इतिहास✍