🗿शिवकालीन पुराणवस्तू

32K Posts • 149M views
mahesh m. shirkar
1K views 18 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३० मार्च इ.स.१६४५* *नरसप्रभू देशपांडेंना आदिलशाही सुभेदाराचे धमकीवजा पत्र* *वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली, रोहीडे व वेळवंड खोरे येथील देशपांडे, कुलकर्णी, दादाजी नरसप्रभू हे महाराजांच्या सोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले, या पत्रात दादाजी चिंतेत आहे हे कळताच राजांनी खालील पत्र पाठवले, " हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा आहे " आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे, हि धारणा त्यांनी या पत्रातून व्यक्त करून मनोबल वाढवले. *३० मार्च इ.स.१७२९* मराठ्यांनी थोरले बाजीरावच्या नेतृत्वाखाली जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
19 likes
13 shares