छत्रपती शिवराय आपल्या शत्रूंशी केवळ हातांनी, केवळ शरिराने वा केवळ शस्त्रांनी लढले असे नाही ते त्यांच्याशी अनल्प (अल्प नसलेली म्हणजेच अमाप) बुद्धीने लढले. बुद्धी हेच त्यांनी केलेल्या शरीराच्या आणि शस्त्रांच्या लढाईंची अधिष्ठान होते. किंबहूना त्यांच्या आयुष्यभरचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता...,,!
✒️ डाॅ.आ.ह.साळुंखे.
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त