mahesh m. shirkar
541 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१२ मे इ.स.१६६६* छत्रपती शिवराय पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले. औरंगजेबाशी त्यांची पहिली व शेवटची भेट, तेव्हा महाराजांच्या भोवती होते १०० सशस्त्र मावळे. ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेब बादशहाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवराय किल्ले राजगडहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षांचे बाल शंभूराजे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जद, निराजी रावजी, मदारी मेहत्तर आणि इतर निवडक मावळे होते. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏