कुत्र्याच शेपूट कधीच सरळ होत नाही...!!!
डॉ. संग्राम पाटील मध्ये किती मस्ती होती हे जुन्या सोशल मीडिया वरील अनेकांना माहिती आहे. बेफिकीरी आणि मर्यादा न पाळण्याची सवय शेवटी त्याला बरीच महागात पडली. सोशल मीडियावर अनेकदा टाळ्या वाजवणारे आणि साथ देणारे लोक मिळतात, पण त्याचा अर्थ असा नसतो की आपण मर्यादा सोडावी.
शेवटी परिस्थिती अशी आली की जळगावच्या त्याच्या आई-वडिलांना कोर्टासमोर विनंती करावी लागली, जामीन द्यावा लागला. पोलिसांनी बोलवल्यास इंग्लंड वरून ताबडतोब महाराष्ट्रात येणार याची हमी द्यावी लागली गेले अनेक महिने चाललेला मानसिक त्रास, कोर्टकचेऱ्या आणि पैशांचे आणि धंद्याचे नुकसान हे वेगळंच. म्हणून मतभेद असले तरी भाषेची मर्यादा आणि अतिरेक टाळावा. तरीसुद्धा या गोष्टीला Normalise करणारी लोक सुद्धा इथं आहेत त्यांची कीव येते.
एक पोस्ट संग्राम पाटील ला किती महागात पडली किती दिवस, खर्च सहित आपल्या चाहत्यांना सांगितले पाहिजे. जेणेकरून त्याचे चाटू, गुलाम चाहते अशी डांगमस्ती करणार नाही.
हा आपल्या देशात परत जातो. त्यांना काय त्रास झाला हे खऱ्या अर्थाने त्याचे आई-वडील सांगतील शेवटी तो नाही आला तर त्याची किंमत कुठे ना कुठे त्यांना मोजावी लागेल ते स्वतः जामीनदार आहेत.
कुत्र्याच शेपूट कधीच सरळ होत नाही...
एकदा का पाऊल गोऱ्या च्या देशात पडलं की परत तेच. आणि कोणाला किती मस्ती आहे. हे सांगता येत नाही आणि कुणाची मस्ती कधी आणि कशी जिरेल हेही सांगता येत नाही.
संग्राम पाटील याची मानसिकता इतकी खंगली आहे की यांना विरोध करायची काविळ झाली आहे. हे स्वतःचा इगो सांभाळण्याच्या नादात स्वतःच आणि कुटुंबीयांचं नुकसान करत आहेत.
ही मंडळी स्वतःला शिकलेली समजते. हा वेडपट पण तसाच अडाणचोट आहे.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #👌प्रेरणादायी स्टेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो #😊Feeling happy #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स