सरकारी नियम
4 Posts • 900 views
राज्यातील कामगार वर्गासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्य कामगार विभागाने कामगार कायद्यांमध्ये क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, 👉 आठवड्यात ४८ तास काम पूर्ण केल्यास उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, 📌 कामगारांनी जर ४८ तासांचं काम तीन किंवा चार दिवसांत पूर्ण केलं, 📌 तर त्यांना पुढील चार किंवा तीन दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे. हा निर्णय लागू झाल्यास, ✔️ कामगारांचा work-life balance सुधारणार ✔️ मानसिक आणि शारीरिक ताण कमी होणार ✔️ खासगी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठा बदल घडणार यासोबतच, ❗ मालकाने वेळेत पगार दिला नाही तर ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. #कायदा #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #सरकारी नियम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
241 likes
1 comment 189 shares
राज्यातील वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा | HSRP प्लेट लावण्याची मुदत संपली विना-HSRP वाहन चालकांची कारवाई महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची खबरदारी! HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपल्यामुळे 18 फेब्रुवारीपासून आरटीओकडून कारवाई सुरू झाली आहे. राज्यातील 50% पेक्षा जास्त वाहनधारकांकडे अद्याप HSRP प्लेट नाही. विना-HSRP वाहन चालवणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP प्लेट लावण्याचे निर्देश दिले आहेत. #HSRP RULE #ब्रेकिंग न्यूज #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #नियम #सरकारी नियम
480 likes
2 comments 591 shares