#👆 करंट_अफेअर्स
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण 🇮🇳
६–७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला.